कोणाच्या खांद्यावर, कोणाचं ओझं या मथळ्याखाली एक पत्र संपूर्ण बारामतीत व्हायरल होत आहे. या पत्रातून थेट शरद पवारांना टार्गेट केल गेलय
भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. मराठवाडा हैद्राबाद संस्थानात होता.
गेली दहा दिवसांपासून गणपती बाप्पाची मोठ्या उत्सहात, आनंदात सेवा करत आज त्याला सर्वत्र भावपूर्ण निरोद देण्यात येणार आहे. प्रशासनही सज्ज आहे.
आम्हाला महायुतीतून मोकळे करा. मग युवा शक्तीची ताकद दाखवतो, अशा भावना धनंजय महाडिक युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
राज्य वीज वितरण कंपनी (MSEDCL) नं पुरवठ्यासाठी इरादा पत्र जारी केलं आहे. पुरस्कार मिळाल्यापासून 48 महिन्यांच्या आत पुरवठा सुरू होणं अपेक्षित.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे शिंदखेडराजा येथे एका कार्यक्रमात बोलतना सत्ताधाऱ्यांवर आणि काही आमदारांवर चांगलेच भडकल्याच पाहायला मिळालं.