सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट लिहली आहे. त्यामध्ये आमदार आव्हाड म्हणाले की, परभणी
मला यानिमित्ताने विनंती करायची आहे की, एका मनोरुग्णाच्या कृत्यावर असंवैधानिक पद्धतीने उद्रेक करणं योग्य नाही. ते डॉ. बाबासाहेब आंबडेकर
शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वाट्याला १२ खाती येतील अशी माहिती आहे. त्यानुसार आता हालचाली सुरू झाल्या आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात १० मंत्रिपदे मिळाली आहेत. त्याखालोखाल मुंबई-कोकणला ९, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला ८ तर मराठवाड्याला ६ मंत्रिपदे मिळाली आहेत.
मंदिरावरील कारवाईला केवळ स्थगिती देऊन चालणार नाही, तर ही कारवाईचा आदेश रद्द करण्यात यावी, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केला.
मंगलप्रभात लोढा म्हणाले केंद्र आणि महाराष्ट्रात हिंदुत्वाचे आणि लोकांचे ऐकणारे सरकार आहे. या पवित्र स्थानाला कोणताही धक्का लागणार नाही