- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
“टोल टोल टनाटन”, गुणरत्न सदावर्तेंचा राज ठाकरेंना खोचक टोला अन् इशाराही..
राज ठाकरेने एक गोष्ट लक्षात ठेवावी. आता तू यापुढे कोणत्याही परिस्थितीत वाद लावण्याच्या भानगडीत पडायचं नाही. भाषा स्वतंत्र आहे.
-
धक्कादायक! पोलीस अधिकाऱ्यांच्या पाठींब्याने महिला वकीलच चालवतात सेक्सटॉर्शन रॅकेट?
sextortion महिला वकीलांकडूनच चालवले जात असून त्यांना थेट पोलीस अधिकारीच पाठींब देत आहेत. असा दावा करण्यात आला आहे. काय आहे हे प्रकरण पाहुयात...
-
नाना पटोलेंच्या ऑफरवर एकनाथ शिंदे यांची पहिलीच प्रतिक्रिया, ‘भगव्या रंगात न्हाऊन …’
Eknath Shinde On CM Post Offer By Nana Patole : राज्यभरात आज होळी (Holi) मोठ्या उत्साहात सुरू आहे. काँग्रेस (Congress) नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार यांना होळीची एक खास ऑफर दिली होती. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आमच्याकडे या, आलटून-पालटून मुख्यमंत्री […]
-
जितेंद्र आव्हाड अन् अमोल मिटकरी इतिहास संशोधक आहेत का? चुकीचा इतिहास सांगून लोकांची दिशाभूल, मनसेचा संताप
MNS Yogesh Khaire Criticized Jitendra Awhad and Amol Mitkari : राज्यात छावा चित्रपट रिलीज झाल्यापासून मोठं तणावाचं वातावरण आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यावरून एक नवं युद्ध पेटलंय. दरम्यान आता यामध्ये मनसेने (MNS) देखील उडी मारल्याचं दिसतय. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि अमोल मिटकरी (Amol Mitkari) इतिहास संशोधक आहेत का ? चुकीचा इतिहास सांगून […]
-
तुमचा कार्यकाळ औरंगजेबापेक्षा खूप खराब, शेतकऱ्यांची आत्महत्या… संजय राऊतांनी टोचले सरकारचे कान
Sanjay Raut Criticize Fadnavis Government On Farmer Death : आम्ही कोणालाही विरोधक समजत नाही. आज होळी आहे, महत्वाचा सण आहे. अनेक वर्ष आम्ही हा सण एकत्र येवून साजरा करत होतो. सर्व राजकीय पक्षाचे अन् धर्माचे लोक यामध्ये सहभागी व्हायचे. आमची प्रतिमा जगभरात सहिष्णु आहे. त्यामुळे जगभरात हिंदु धर्माला मान आहे. दुर्दैवाने गेल्या काही दिवसांपासून (Fadnavis […]
-
औरंगजेबाच्या कबरीचा करेक्ट कार्यक्रम होणार, मंत्री नितेश राणेंचा इशारा
Nitesh Rane On Maharashtra Government May Demolished Aurangzeb Grave : राज्यात छावा चित्रपट रिलीज झाल्यापासून मोठं तणावाचं वातावरण आहे. छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या मुघल राजाचा अंत महाराष्ट्राच्या मातीत झालाय. छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) खुलताबादला औरंगजेबाची कबर (Aurangzeb Grave) आहे. आता हीच कबर उद्धस्त करण्याची मागणी काही नेतेमंडळी करत आहेत. यावर आता मंत्री नितेश […]









