- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
पालकमंत्रिपदाचा वाद कधी मिटणार? एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट, अजितदादांसोबत बैठक…
Eknath Shinde Reaction On Guardian Minister Post : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची आज बैठक पार पडली. या बैठकीत आरोग्य, शिक्षण, रस्ते आणि पर्यटन अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली, असी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिलीय. यावेळी त्यांनी पालकमंत्रीपदाच्या तिढ्यावर (Guardian Minister) वक्तव्य केलंय. भ्रष्ट सरकारच्या बाजूने… भ्रष्टाचाराचे स्फोट […]
-
भ्रष्ट सरकारच्या बाजूने… भ्रष्टाचाराचे स्फोट अन् राळेगणचं दैवत; संजय राऊत अण्णा हजारेंना काय म्हणाले?
Sanjay Raut Criticized Social Worker Anna Hazare : ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अण्णा हजारेंवर (Anna Hazare) टीका केलीय. राज्यातील भ्रष्टाचारावरून त्यांनी अण्णा हजारेंना घेरलंय. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे इतके स्फोट झाले, पण राळेगणमध्ये कूसही बदलली नाही. हे दुर्देवाने सांगायला लागतंय, असं म्हणत संजय राऊतांनी टीका केलीय. मनोज जरांगे पाटील यांनी सर्व […]
-
मनोज जरांगे पाटील यांनी सर्व मागण्या मांडाव्यात पण मुख्यमंत्र्यांविषयी…मंत्री उदय सामंत काय म्हणाले?
कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. जनतेने त्यांना निवडून दिलेले आहे. कदाचित रागाच्या भरात अशा गोष्टी होऊ शकतात. पण त्यांनी
-
संतोष देशमुख हत्येच्या दोन महिन्यांतर नवा व्हिडिओ; स्कॉर्पिओचा ‘तो’ धक्कादायक CCTV समोर
जिल्ह्यात 1281 जणांकडे शस्त्र परवाना होता. तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी पदभार घेताच, ज्या लोकांवर गंभीर गुन्हे दाखल
-
लाडक्या बहीणमुळे तिजोरीत खडखडाट? ठेकेदारांचे 90 हजार कोटी थकले; कामबंदचा इशारा
राज्य सरकारने कंत्राटदारांची मागील तीन वर्षांपासून 90 हजार कोटी रुपयांची बिले थकवली आहेत.
-
बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात; राज्यातील एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांची झाली नोंद
राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे










