- Letsupp »
- mumbai
मुंबई
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
आज राज्यभरात बंडखोरांची मनधरणी; 3 वाजेपर्यंत अर्ज मागं घेण्याची मुदत, कोणत्या पक्षात काय स्थिती?
महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूने घटकपक्षांमधील अनेक नेत्यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरलेला आहे.
-
Assembly Election: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात ? नवाब मलिकांनी टाकला मोठा बॉम्ब
Nawab Malik: निवडणुकीनंतर भाजपाचेच सरकार येईल किंवा अजित पवार भाजपाबरोबरच असतील हे आताच सांगणे कठीण आहे. निवडणुकीनंतर काहीही होईल.
-
Dombivli Assembly Constituency: ‘डोंबिवली फर्स्ट’म्हणणारे रविंद्र चव्हाण विजयाचा चौकार मारणार ?
Dombivli Assembly Constituency: 2009 मध्ये कल्याण विधानसभा मतदारसंघाचं विभाजन होऊन डोंबिवली (Dombivli Assembly Constituency) हा स्वतंत्र मतदारसंघ अस्तित्वात आला.तेव्हापासून मतदारसंघात भाजपचे (BJP) वर्चस्व राहिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा विचारसरणीचा प्रभाव असलेले शहर म्हणून डोंबिवलीची जनसंघापासून ओळख राहिलेली आहे. हा मतदारसंघ बुद्धीजीवी आणि श्रमजीवी अशा मतदारांचा आहे. या मतदारसंघात मराठी, गुजराती, मारवाडी, दाक्षिणात्य, उत्तर भारतीय […]
-
मोठी बातमी! नवाब मलिकांचे जावई समीर खान यांचं निधन; महिनाभराची झुंज अयशस्वी
Nawab Malik Son In Law Sameer Khan Passes Away : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांचे जावई समीर खान यांचं आज निधन झालंय. स्वत: नवाब मलिक यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिलीय. काही दिवसांपूर्वी मुंबईतील कुर्ला पश्चिम भागात आमदार नवाब मलिक यांचे जावई समीर खान (Sameer Khan) अपघातात जखमी झाले होते. त्यांच्यावर […]
-
अनेक प्रकल्प अन् योजना अंतिम टप्यात; आपलं सरकार आलं की पूर्ण करणार- राणाजगजितसिंह पाटील
महायुती सरकारच्या काळात गेल्या अडीच वर्षात जिल्ह्याचा कायापालट करण्याची क्षमता असलेले अनेक महत्वपूर्ण प्रकल्प आणि योजना
-
भाजप पदाधिकाऱ्याचं मुख्यमंत्री शिंदेंबद्दल वक्तव्य; नवा वाद पेटला, माफी माग.. अन्यथा शिवसेनेचा इशारा
प्रदीप रामचंदीनी यांनी उल्हासनगरमधील भाषणात म्हटलं होतं की, ज्यांना गद्दार म्हटलं जातं ते मुख्यमंत्री बनतात. आता राजकारणाची









