- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
राऊतांनी बाण सोडला! केसरकर म्हणजे मोती तलावातला डोमकावळा; दगा देत भाजपात जाणार
मुंबई : राष्ट्रावादी फुटून सत्तेत आलेल्या अजित पवार गटामुळे शिंदे गटातील नेत्यांचे टेन्शन वाढलेले आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदेंचे खास शिलेदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) शिंदेंच्या पाठीत खंजीर खुपसून भाजपकडे जातील असा दावा केला आहे. राऊतांच्या या दाव्यामुळे एकनाथ शिंदेंचे (CM Eknath Shinde) टेन्शन काहीसे वाढले असून, केसकर […]
-
Udhav Thackery यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार? शिंदे गटाचं एक पाऊल मागे
Uddhav Thackery : उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackery ) गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर (Shivaji Park) होणार होण्याची शक्यता वाढली आहे. कारण शिंदे गटाने एक पाऊल मागे घेतलं असल्याचं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दिपक केसरकर यांनी माहिती दिली आहे की, शिवसेनेच्या शिंदे गटाचा दसरा मेळावा दक्षिण मुंबईतील क्रॉस ओव्हल मैदानावर […]
-
राज्यात ‘टोल’ घोटाळा; राज ठाकरेंच्या गंभीर आरोपांवर फडणवीसांच्या कार्यालयाचे स्पष्टीकरण
मुंबई : राज्यातील विविध टोल न्याक्यांवर (Toll Booth) होणाऱ्या वसुलीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आक्रमक झालेले असून, राज्यात टोल हा सर्वात मोठा स्कॅम असल्याचा गंभीर आरोप आज (दि. 10) पत्रकार परिषदेदरम्यान केला होता. त्यांच्या या आरोपांवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 12 […]
-
”…मग समोर बसलेले शरद पवार काय मेणाचा पुतळा होते का?”
मुंबई : शरद पवार हयात आहेत. निवडणूक आयोगाच्या समोर पवार बसले होते अन् प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार (Ajit Pawar) म्हणतात आमचा राष्ट्रवादी खरा. मग तिकडे बसलेले शरद पवार काय मेणाचा पुतळा होते काय? असा संतप्त सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. निवडणूक आयोगाला काही वाटलं पाहिजे, उद्धव ठाकरे देखील […]
-
‘टोल’ राज्यातील मोठा घोटाळा, शहानिशा करा!’; व्हिडिओ दाखवत राज ठाकरेंनी केली पोलखोल
Raj Thackeray : मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी काल टोलदरवाढीविरोधात उपोषण मागे घेतल्यानंतर आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. टोलचा पैसा नेमका जातो कुठे, त्याच त्याच लोकांना कंत्राट कसे मिळते असे सवाल विचारत राज ठाकरे यांनी राज्यातील सत्ताधारी नेत्यांचे टोल संदर्भातील जुने सात […]
-
यंत्रणेमध्ये इतका गलथानपणा का आला? काँग्रेसची मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन मोठी मागणी
मुंबई: राज्यातील सरकारी रुग्णालयात होत असलेल्या मृत्यूच्या संख्येवरून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील मृत्यूनंतर विरोधक आणखी आक्रमक झाले आहेत. काँग्रेसचे (Congress) विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात (Balsaheb Thorat) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना एक पत्र लिहिले आहे. राज्याच्या आरोग्यव्यवस्थेची श्वेतपत्रिका काढण्याची मागणीच थोरातांनी केली आहे. त्याचबरोबर काही सवालही सरकारला […]










