- Letsupp »
- mumbai
मुंबई
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
Uddhav Thackeray : मोदी-शहांसाठी नियमात बदल केला का? उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल
Uddhav Thackeray : देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. जोरदार प्रचार सुरू आहे. यातच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत भाजपाचा निवडणुकीतील प्रचार आणि निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कारभारावर जोरदार टीका केली. यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र पाठवणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपने आचारसंहितेचा भंग केला आहे का? मोदी-शहांसाठी काही […]
-
Ramdas Kadam : ‘समाज अंगावर आला अन् डेंग्यू झाला’; अजितदादांच्या दुखण्यावर कदमांचं बोट
Ramdas Kadam : शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) आणि गजानन किर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतल्यानंतर दोघांतील वाद आता निवळताना दिसत आहे. मात्र, आता नवा वाद सुरू होईल की काय अशी चिन्हे दिसत आहेत. कारण, मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्यानंतर आता रामदास कदम यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit […]
-
Subrato Roy: सहारा इंडियाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचे निधन
मुंबईः सहारा इंडियाचे प्रमुख सुब्रतो रॉय (Subrato Roy) यांचे निधन झाले आहे. आजारपणामुळे त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मंगळवारी रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. ते 75 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.त्यांचे पार्थिव लखनौमध्ये नेण्यात येणार असून, तेथे सहारा […]
-
दिवाळीत राजकीय शिमगा करणारे शिंदेंचे ‘वाघ’ अखेर नरमले! शंभर टक्के वाद मिटला का ?
मुंबई: एेन दिवाळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटाचे नेते रामदास (Ramdas Kadam) कदम आणि खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kiritkar) यांच्यात जोरदार जुंपली होती. त्यात रामदास कदम यांनी गजानन कीर्तिकर यांच्यावर थेट वैयक्तिक पातळीवरून टीका केली होती. त्यामुळे या दोघांतील वाद आणखी टोकाला जाईल, असे वाटत होते. परंतु आता दोन्ही नेते हे मुख्यमंत्री एकनाथ […]
-
CM शिंदेंशी चर्चा, वाघ नरमले! पण कीर्तिकर-कदम वाद काय होता? वाचा ‘उत्तर-पश्चिम’ची A टू Z स्टोरी
मुंबई : उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात सध्या गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) खासदार आहेत, त्यामुळेच तिथून पुढची निवडणूक तेच लढविणार आहेत. ते निवडणूक लढविणार असतील मला कोणतीही अडचण नाही, असे म्हणत शिवसेना (Shivsena) नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी अखेर उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघावरील दावा सोडला आहे. या लोकसभा मतदारसंघावरुन खासदार कीर्तिकर यांच्याशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ […]
-
पुण्याचं ‘गुपित’ सांगण्याच्या रामदासभाईंच्या इशाऱ्याने कीर्तिकर घायाळ : म्हणाले, ‘नो कॉमेंट्स’
मुंबई : रामदास कदम आरोप करतात म्हणून मी प्रतिआरोप करायचे या भुमिकेत मी नाही. माझ्या दृष्टीने मी या सगळ्या वादावर पडदा टाकला आहे. या सगळ्या वादाबाबत मी माझे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे सविस्तर निवेदन केले आहे. त्यात माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत, असे म्हणत शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी शिवसेना […]








