मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडेही मुंबईत भरपूर जमीन आहे. या जमिनीवर लोढा व अदानी विशेष कबुतर प्लाझा उभा करावा असे सपकाळ म्हणाले.
Kalyan : कल्याणमध्ये स्वच्छता आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. खाण्यासाठी घेतलेल्या इडलीमध्ये (idli) अळी
कबुतरखान्यासंबंधी एक समिती नेमण्यात येणार असून त्याचा अहवाल चार आठवड्यात येणार आहे. त्यानंतर या संबंधी अंतिम निर्णय होणार आहे.
Devendra Fadnavis On Pigeon House : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कबुतरखाना प्रकरणावरुन राजकारण तापले
मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. कबुतरखान्यांवरील बंदी कायम राहील, असा निर्णय कोर्टाने दिला आहे.
फडणवीसांनी गोव्यातील एका ओबीसी मेळाव्यात (OBC Meeting) जाऊन ओबीसी नेत्यांचे कान भरले आहेत. त्यांचा राज्यात दंगली घडवण्याचा डाव आहे.