पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीचा उल्लेख करत शरद पवारांनी सांगितले की, त्या बैठकीत काही कमतरता
काही लोक घरातून बाहेर पडले की थेट देशाच्या बाहेरच जातात. पण जाऊ द्या. त्यांचं त्यांना लखलाभ
गेल्या काही काळात वाल्मिक कराडला तुरुंगात विशेष वागणूक दिली जात असल्याचे आरोप होत होते. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ
Jayant Patil Criticized Central Government On Pahalgam Attack : पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावरून जयंत पाटलांनी (Jayant Patil) केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. हे केंद्र शासनाचं अपयश असल्याची टीका त्यांनी केलीय. आजवर केंद्र शासनाने काश्मीर अत्यंत सुरक्षित आहे, दहशतवादी घटना (Pahalgam Attack) संपुष्टात आल्याचं सांगितलं, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील […]
Case registered against MLA Sanjay Gaikwad : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) अडचणीत सापडले आहे. महाराष्ट्र पोलिसांवर आक्षेपार्ह विधान करणं, त्यांच्या चांगलंच अंगलट आलंय. याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात हे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय. तर यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील संजय गायकवाड यांच्यावर प्रचंड संतापले (Maharashtra Police) होते. उपमुख्यमंत्री […]
Moves underway to appoint expert consultants to boost ST : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. आर्थिक स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चाललेल्या एसटीला (ST) उभारी देण्यासाठी सल्लागार नेमला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. उत्पन्न वाढीसाठी ही संकल्पना चांगली आहे. यातून यश मिळेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. या प्रयोगातून एसटी उभारी घेईल. […]