‘कर्मवीर कृषी महोत्सवाच आयोजन होत आहे. यावर्षी २०२५’चे उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री दतात्रय भरणे यांच्या हस्ते झालं होतं.
यावेळी भीमराव धोंडे यांनी बोलताना आपण सर्व लोकांसोबत काम केलेलं आहे. माजी आमदार बाळासाहेब आजबे यांच्यासोबतही काम केल्याचं ते म्हणाले.
Ahilyanagar Mahapalika Election -आरक्षणामुळे प्रभागाची राजकीय स्थिती आता स्पष्ट होऊ लागली आहे. या आरक्षण सोडतीमुळे काही इच्छुकांच्या पदरी निराशा.
state cabinet meeting मध्ये नाशिक, नागपूर, धाराशिव जिल्हा बँकांना ८२७ कोटींचे भागभांडवल देण्यासह अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
या कारखान्याचे साडेसात हजारांहून अधिक संस्थापक सभासद आहेत. मात्र, काही वर्षांपासून कारखान्यावर दिवाळखोरीची वेळ आली.
या आरक्षण सोडतीमध्ये बहुतांश इच्छुक खुश होते. प्रभाग रचना असल्याने अॅडजस्टमेंट होईल म्हणून बरेच जण आशावादी आहेत.