मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाला सांधणारी पहिली तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी
या ठिकाणी नागरिक व्हिडिओ शूटिंग करत असताना त्यांच्या मोबाईलवर हात मारत त्यांना दमदाटी केलेली पाहायला मिळाली आहे.
Eknath Shinde Jalna-मराठवाड्यात बाळासाहेबांचे विचार रुजले. येथील जनतेने त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला. म्हणूनच मराठवाडा हा शिवसेनेचा गड आहे.
जर फडणवीसांना आमचा राग नसेल, द्वेष नसेल, आकस नसेल तर ते आमच्या मागण्यांची अंमलजबावणी करतील. आता कळेल कोण मराठ्यांच्या ताटात विष कालवतंय?
“वाट पाहीन पण एसटीने जाईन…” असं म्हणत दररोज लाखो प्रवासी लाल परीने प्रवास करतात. राज्यातील शहरे आणि खेड्यांना जोडणारी एसटी सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी मानली जाते. त्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थकारणात एसटीचे अनन्यसाधारण महत्व आहे. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक, अंध, अपंग, पुस्कारप्राप्त अशा अनेक घटकांना असलेली सवलत आणि इतर प्रवाशांनाही खिशाला परवडणारा दर असल्याने एसटीनेच प्रवास करण्याकडे […]
आमदार जितेंद्र आव्हाड यांचे अक्षय शिंदे याच्याबद्दल केलेले स्टेटमेंट मला आवडलेले नाही. मला काही त्यांच्याशी भांडण करायचं नाही. - सुरेश धस