आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंच्या दिल्ली दौऱ्यात काल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
भारतीय क्रिकेट टीमचं मुंबईत बसमध्ये रॅली काढून स्वागत करण्यात आलं. दरम्यान, या गुजरातमधून आणलेल्या बस असल्याने विरोधकांनी टीका केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात चांगलीच तेजी पाहायला मिळत आहे. त्यावर आता भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी भाष्य केलं आहे.
हाथरस येथे घेण्यात आलेल्या सत्संग कार्यक्रमात जी चेंगराचेंगरी झाली त्यामध्ये १२१ लोकांना प्राण गेले. त्याचा एसआयटी आज अहवाल देणार आहे.
हाथर येथील सत्संग या धार्मिक कार्यक्रमात चेंगराचंगरी सुमारे १२१ लोकांचा मृत्यू झाला. तिथे मृतांच्या कुटुंबाला राहुल गांधींनी भेट दिली.
हेमंत सुरे यांनी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकाद शपध घेतली आहे. जमिन गैरव्यवहारात त्यांनी अटक झाल्याने त्यांनी पद सोडलं होतं.