- Letsupp »
- national
देश
- 10 months ago
- 10 months ago
- 10 months ago
-
India-Pak War : भारत अन् पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झालंय का? कोण करतं औपचारिक घोषणा…
India Pak War Who Will Declare formally Full Scale War : ६ मे च्या रात्री भारताने पहलगाम हल्ल्याला (Pahlgam Attack) प्रत्युत्तर म्हणून दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. यानंतर पेटून उठलेल्या पाकिस्तानने 8 मे च्या रात्री भारत पाकिस्तानच्या सीमेवर असणाऱ्या नागरी भागांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. भारतीय लष्कराने या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देत सर्व हल्ले परतून लावले. […]
-
India-Pak War : पाकचे ना-पाक इरादे उद्ध्वस्त; 12 तासात काय झालं? 10 अपडेट्स, एका क्लिकवर…
India Pakistan War Major Updates Several Bunkers Destroyed : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) सुरू केलंय. या हल्ल्याने घाबरलेल्या पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीर, अमृतसर आणि राजस्थानच्या सीमेला लागून असलेल्या शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी रात्री पाकिस्तानने जम्मू-काश्मीरसह अनेक (India Pakistan War) वेगवेगळ्या शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न […]
-
ICAI CA Exam Postponed : भारत-पाक तणावाचा विद्यार्थ्यांना फटका; CA ची मुख्य परिक्षा पुढे ढकलली
ICAI CA Exam Postponed : सीएच्या (CA Exam) विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सीएच्या मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्या आहे. याबाबत द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटंट ऑफ इंडियाने परिपत्रक जारी केले आहे. या परिक्षा ९ मे २०२५ ते १४ मे दरम्यान होणार होत्या. परंतु, भारत आणि पाकिस्तानमधील […]
-
Video : अंगावरची ओली हळद अन् हातावर रंगलेली मेहंदी; लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी ‘जवान’ बॉर्डरवर…
मनोजला फोन आला अन् सर्व सुट्ट्या तुर्तास रद्द करण्यात येत असून तु कामावर रुजू व्हावस असं सांगितलं गेल. त्याच क्षणाला मनोजने
-
भारताकडून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानचा शहाणपणा; सायबर हल्ल्याचा डाव, ‘या’ प्रोफाईल ‘डेंजर’
भारतीय सैन्याकडून पाकिस्तान हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जात आहे. पाकिस्तानातील प्रमुख शहरातील दहशतवादी तळांवर भारताने
-
Operation Sindoor : जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न फेल; ‘जैश’चे १० ते १२ दहशतवादी ठार
रात्री सुमारे 11.30 वाजता दहशतवाद्यांनी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला. जवानांनी तत्काळ गोळीबार सुरू केला.










