जितिया व्रतानिमित्त गंगा नदीत स्नान करण्यासाठी गेलेल्या लोकांना काळाने गाठले. राज्यभरात अशा 41 लोकांचा मृत्यू झाला.
ज्यांनी बालाजीचा प्रसाद ग्रहण केला असेल त्यांनी9 दिवस प्रायश्चित करावं, जेणेकरून शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईल - धीरेंद्र शास्त्री
नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतलेल्या आतिशी मर्लेना (Atishi Marlena) यांनी पहिलाच धडाकेबाज निर्णय घेत मास्टरस्ट्रोक मारला आहे. अतिशी यांनी कामगारांसाठी किमान वेतन निश्चित केले आहे. त्यानुसार अकुशल कामगारांसाठी 18,066 रुपये, अर्धकुशल कामगारांसाठी 19,929 रुपये आणि कुशल कामगारांसाठी 21,917 रुपये किमान वेतन जाहीर करण्यात आले आहे. Delhi CM Atishi […]
काँग्रेसच्या शाही परिवारातून जो कोणी पंतप्रधान झाला, त्यानं आरक्षणाला विरोध केला. आरक्षणाला विरोध हा काँग्रेसच्या डीएनएमध्येच आहे. -मोदी
मिळालेल्या माहितीनुसार मागील चार दिवसांत तिरुपती येथे येणाऱ्या भक्तांनी तब्बल 14 लाख लाडू खरेदी केले आहेत.
बंगलोर राजधानी एक्सप्रेस उत्पन्नात अव्वल आहे. ही रेल्वे भारतीय रेल्वे खात्याला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देते.