भारताने 6 बॅलेस्टिक मिसाईल्स डागल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. तीन एअरबेसवर स्फोट झालेत. त्यानंतर पाकिस्तानकडून
देशातील 24 विमानतळे येत्या 15 मेच्या सायंकाळी 5 वाजून 29 मिनिटांपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
India Pakistan War : भारताच्या कुरापती काढण्याचे पाकिस्तानचे (India Pakistan War) उद्योग सुरुच आहेत. आजही पाकिस्तानने जम्मूसह काही शहरांत हल्ले करण्याचा प्रयत्न केला. नागरी विमानांच्या आडून भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे. जम्मू, पठाणकोट, पोखरण, फिरोजपूर येथे ड्रोनद्वारे हल्ले केले आहेत. भारताच्या सतर्क असलेल्या यंत्रणेने सर्व ड्रोन हवेतच नष्ट केले. जम्मूसह अन्य शहरांतही […]
Civil Defence Rules : भारत आणि पाकिस्तानातील तणाव प्रचंड (India Pakistan War) वाढला आहे. याच दरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना नागरिक सुरक्षा नियम 1968 अंतर्गत आपत्कालीन शक्तींचा वापर करण्याचे निर्देश दिले. गृह विभागाच्या आदेशानुसार राज्य आणि केंद्रशासित प्रदेश नागरिक सुरक्षा नियम 1968 चे कलम 11 चा वापर (Civil […]
या करारात आम्ही फक्त मध्यस्थ आहोत आणि यात आम्हाला काहीच करता येणार नाही असे जागतिक बँकेने स्पष्ट केले.
भारताच्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तान बिथरला आहे. यातच काल भारतात पाकिस्तानने ड्रोन्स आणि मिसाइल्सच्या मदतीने हल्ले केले.