भोपाळ : भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत मध्य प्रदेशमध्ये तब्बल 17 वर्षांनंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बदलला आहे. दुपारपर्यंत कुठेही चर्चेत नसलेले मोहन यादव (Mohan Yadav) मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री होणार आहेत. ते विद्यमान शिवराज सिंह चौहान सरकारमध्ये उच्च शिक्षण मंत्री होते. (highly educated Mohan Yadav will be the new Chief Minister of Madhya Pradesh.) गत […]
भोपाळ : भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत मध्य प्रदेशमध्ये तब्बल 17 वर्षांनंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बदलला आहे. दुपारपर्यंत कुठेही चर्चेत नसलेले मोहन यादव (Mohan Yadav) मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री होणार आहेत. ते विद्यमान शिवराज सिंह चौहान सरकारमध्ये उच्च शिक्षण मंत्री होते. (Mohan Yadav will be the new Chief Minister of Madhya Pradesh.) गत रविवारी (3 […]
Vasundhara Raje Scindia as CM: भारतीय जनता पक्षाच्या (BJP) मजबूत नेत्या आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांनी भाजपकडे वेगळीच मागणी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, (Vasundhara Raje Scindia) यांनी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे आपल्यालाच एका वर्षासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री करावे, अशी मागणी केली. त्यानंतर त्या स्वतः हे पद सोडणार आहेत. या सोबतच पक्षनेतृत्वाने त्यांना सभापती करण्याची […]
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करणे घटनात्मकदृष्ट्या वैध आहे, असा निकाल दिला आहे. तर न्यायालयाने मोदी सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यानंतर त्यावर पंतप्रधान मोदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आज 11 डिसेंबरला कलम 370 रद्द करणे या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय केवळ […]
हसन : कर्नाटकातील काँग्रेस सरकारमध्ये अंतर्गत कलह शिगेला पोहोचला असून सिद्धरामय्यांचे सरकार (siddharamaiah government)कधीही पडू शकते. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागले, त्याच स्थितीचा सामना कर्नाटकात काँग्रेस पक्षाला करावा लागू शकतो, असे खबळजनक दावे जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष) नेते आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी केले आहेत. हसनमध्ये पत्रकारांना संबोधित करताना ते […]
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करणे घटनात्मकदृष्ट्या वैध आहे, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. कलम 370 ही तात्पुरती तरतूद होती, युद्धजन्य परिस्थितीमध्ये ही तरतूद केली होती, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने मोदी सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला. दरम्यान, यावेळी जम्मू-काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करावा आणि 30 सप्टेंबर 2024 […]