अटारी सीमेवर पाकिस्तानी नागरिकांनी त्यांच्या देशात प्रवेश करण्यासाठी गर्दी केल्याने वाहनांच्या लांब रांगा लागल्या. अ
दहशतवाद्यांनी धर्म विचारुन शुभमची हत्या केली. या घटनेनंतर मयत शुभमची पत्नी केंद्र सरकारकडे मोठी मागणी केली आहे.
PM Modi Assures Victims Of Pahalgam Terror Attack Justice : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Modi) आज ‘मन की बात’ (Mann Ki Baat) कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलंय. आज मन की बात कार्यक्रमाचा 121 वा भाग पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यावर भाष्य केलंय, त्यांनी यावेळी पीडित कुटुंबांना न्याय देण्याचे आश्वासन दिलंय. ते […]
Mahindra And Mahindra Acquire SML Isuzu Stake For 555 Crore : वाहन बाजारात दावेदारी करण्यासाठी महिंद्राने खास स्ट्रॅटेजी वापरली आहे. SML इसुजूत साडेपाचशे कोटींची भागादारीचा करार केलाय.महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra And Mahindra) SML Isuzu (SML) मधील 58.96 टक्के भाग खरेदी करण्यासाठी करार केलाय. ही घोषणा त्यांनी शनिवारी केली. या कराराची एकूण किंमत 555 कोटी असल्याची […]
पोप फ्रान्सिस यांचा जीवनभर जरी वंचित आणि दुर्बल वर्गाच्या हितासाठी झटले. मात्र, त्यांच्या अंत्यसंस्कार सोहळ्यात जगभरातील
Shankracharay Swami Avimukteshwar यांनी पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना मोदी सरकारला सवाल केला तसेच धीरेंद्र शास्त्री यांचे कान टोचले.