- Letsupp »
- national
देश
-
Kerala : नाव बदलाचं लोण आता दक्षिण भारतात; केरळच्या नावात होणार लवकरच बदल
Kerala News : देशात अनेक ठिकाणी शहरांची जिल्ह्यांची नावे बदलण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. यामध्ये उत्तर प्रदेश राज्य आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशातील योगी सरकारने आतापर्यंत अनेक शहरांची नावे बदलली आहेत. त्यानंतर आता अशीच एक बातमी दक्षिणेतील राज्यातून आली आहे. येथे तर राज्याचेच नाव बदलण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. Smriti Irani : जर गांधी कुटुंबात […]
-
“महिला खासदारांकडे बघून फ्लाईंग किसचा इशारा केला”; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
नवी दिल्ली : विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु असतानाच काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर भाजपकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राहुल गांधी यांनी भाषण संपल्यानंतर महिला खासदारांकडे पाहून फ्लाईंग किसचा इशारा केला, असा मोठा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला. भाजप खासदार शोभा करंदलाजे यांनीही सभापती ओम बिर्ला यांच्याकडे […]
-
नवा वाद उफळणार! भाषणादरम्यान राहुल गांधींकडून PM मोदींची थेट रावणाशी तुलना
No Confidence Motion : विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चेत आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपुरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारवर तुफान हल्ला चढवला. तुम्ही मणिपुरात भारताची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात, तुम्ही भारतमातेचे हत्यारे आहात असा अत्यंत गंभीर आरोप राहुल गांधी यांनी सरकारवर केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री […]
-
Smriti Irani : जर गांधी कुटुंबात हिंमत असेल तर.. राहुल गांधींच्या भाषणानंतर स्मृती इराणींचा काँग्रेसवर घणाघात
Smriti Irani criticized Rahul Gandhi : विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चेत आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपुरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारवर तुफान हल्ला चढवला. तुम्ही मणिपुरात भारताची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात, तुम्ही भारतमातेचे हत्यारे आहात असा अत्यंत गंभीर आरोप राहुल गांधी यांनी सरकारवर केला. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप सदस्यांनी […]
-
बाबरी मशिदीबाबत BJP च्या आश्वासनावर विश्वास ठेवू नका; नरसिंहरावांना दिलेला सल्ला, पवारांचा गौप्यस्फोट
नवी दिल्ली : रामजन्मभूमी आंदोलनाला वेग आला असताना तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांना बाबरी मशिदीचे काहीही होणार नाही या भाजपच्या आश्वासनावर विश्वास ठेवू नका, असा सल्ला दिला होता, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा बाबरी मश्जिद मुद्दा चर्चेत आणला आहे. ते काल (8 ऑगस्ट) एका पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी बोलत होते. (Sharad Pawar’s […]
-
Video : मणिपुरात भारतमातेची हत्या, संसदेत राहुल गांधींचा मोदी सरकारवर तुफान हल्लाबोल
Rahul Gandhi : विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चेत आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपुरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारवर तुफान हल्ला चढवला. तुम्ही मणिपुरात भारताची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात, तुम्ही भारतमातेचे हत्यारे आहात असा अत्यंत गंभीर आरोप राहुल गांधी यांनी सरकारवर केला. त्यानंतर संसदेत प्रचंड गदारोळ सुरू झाला. भाजपाच्या सदस्यांनी […]










