- Letsupp »
- national
देश
Manipur Violence : महिलांच्या व्हिडिओनंतर आता मुलांच्या मृतदेहाचे फोटो व्हायरल; इंटरनेटवर बंदी…
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Maneka Gandhi : ‘इस्कॉन’कडून गाईंची कसायांना विक्री! भाजप नेत्या मनेका गांधींच्या आरोपाने खळबळ
Maneka Gandhi : भाजप खासदार मनेका गांधी (Maneka Gandhi) यांच्या एका धक्कादायक वक्तव्याने इस्कॉन (इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शसनेस) संस्था वादात अडकली आहे. खासदार गांधी यांनी इस्कॉनवर (ISKCON) हल्लाबोल कर या संस्थेला सर्वात मोठी धोकेबाज संघटना म्हटले. तसेच इस्कॉन त्यांच्या गोशाळेतील गाई कसायांना विकत असल्याचा खळबळजनक आरोप मनेका गांधी यांनी केला. दरम्यान, हा आरोप इस्कॉनने […]
-
Loksabha 2024 : INDIA आघाडीचे लक्ष सेमीफायनलवर; नव्या वर्षात होणार फायनलची तयारी
मुंबई : विरोधकांच्या INDIA आघाडीची एकत्रित बैठक काही दिवसांपूर्वी मुंबई आणि दिल्लीत पार पडली होती. या बैठकीनंतर आघाडीतील सर्वात कळीचा प्रश्न ठरलेले जागा वाटप अंतिम टप्प्यात आल्याच्या चर्चा होत्या. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी 30 सप्टेंबरपर्यंत जागावाटप व्हावे अशी मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी फॉर्म्युलाही दिला होता, पण या फॉर्म्युल्यावर […]
-
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत केव्हा होणार प्रभु श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा, काय असणार खास? जाणून घ्या…
Ayodhya Ram Mandir : अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर प्रभु श्रीरामांच्या जन्मभूमी अयोध्येमध्ये श्रीराम मंदीराचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. येत्या डिसेंबरपर्यंत हे मंदिर पूर्ण होण्याची शक्यता असून जानेवारी 2024 मध्ये श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ते 24 जानेवारी दरम्यान कोणत्याही दिवशी संबंधित कार्यक्रमाला उपस्थित राहतील, असे सांगण्यात येत आहे. भारत माता की जय…बावनकुळेंनी […]
-
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार: पोलिसांकडून रॅलीवर लाठीचार्ज, 30 हून अधिक विद्यार्थी जखमी
Manipur Violence : काही दिवसांपूर्वी मणिपूरमधील हिंसाचार थांबल्याचे राज्य आणि केंद्र सरकारने सांगितले होते. पण आता पुन्हा हिंसाचाराने डोके वर काढले आहे. याचे कारण म्हणजे महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या निषेध रॅलीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी केलेला लाठीचार्ज. यामध्ये 30 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. त्यामुळे राज्यात पुन्हा तणाव वाढला आहे. मणिपूरमधील हिंसाचारामुळे (Manipur Violence) आजपासून पाच दिवस […]
-
Delhi Robbery : दिल्लीमध्ये थरारक चोरी! 25 कोटींच्या दागिन्यांची कशी केली चोरी पाहा…
Delhi Robbery : देशाची राजधानी दिल्लीमध्ये कोट्यावधी रूपायांची चोरी झाली आहे. दिल्लीतील जंगपुरा या भागामध्ये उमराव सिंह या नावाचं एक ज्वेलरी शोरूम आहे. तेथे ही तब्बल 20-25 कोटींच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. अशी माहिती या दुकानाचे मालकांनी दिली आहे. या भल्या मोठ्या चोरीमुळे या भागासह दिल्लीत खळबळ माजली आहे. Dhangar Reservation वर कार्यवाही 50 दिवसांत […]
-
मोदी-शाहंचे दुसरे फडणवीस! भाजपने तमिळनाडूत मित्राला सोडलं पण ‘के. अन्नामलाई’ म्हणतील तेच केलं!
केंद्रातील सत्ताधारी भाजपपासून (BJP) आणखी एक जुना मित्रपक्ष दुरावला आहे. तमिळनाडूतील अन्ना द्रविड मुन्नेत्र कळघम (AIADMK ) या पक्षाने भाजपशी काडीमोड घेत असल्याची घोषणा केली आहे. भाजपचे प्रदेशाध्याक्ष के. अन्नामलाई (K. Annamalai) यांचा राजीनामा न घेतल्यास साथ सोडण्याची घोषणा अन्ना द्रमुकने केली होती. मात्र भाजपने मित्र पक्षाला अडचण ठरणाऱ्या चेहऱ्याचा राजीनामा न घेता थेट अन्ना […]









