विजय परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटक सरकारचा अहवाल समोर आला असून सरकारने चेंगराचेंगरीसाठी आरसीबीला जबाबदार धरलंय.
Swachh Survekshan 2024–25 Awards : स्वच्छ सर्वेक्षण २०२४ चे निकाल जाहीर झाले असून, मध्य प्रदेशातील इंदूरने सलग आठव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर बनण्याचा मान पटकावला आहे. तर, गुजरातचे सुरत दुसऱ्या क्रमांकावर आणि नवी मुंबईने स्वच्छतेच्या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर बाजी मारली आहे. 2017 पासून इंदूर सातत्याने देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून पहिल्या क्रमांकावर आहे. स्वच्छ सर्वेक्षण-२०२४ […]
आता ईपीएफ खातेधारकांना निवृत्तीपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. नोकरी करणारे लोक त्यांच्या गरजेनुसार पैसे काढू शकतील.
कँटीनमधील आहार काय राहिल हे ओम बिर्ला यांनीच ठरवले आहे. आहाराशी कोणतीही तडजोड न करता जनकल्याणाच्या कामांना गती द्यायची आहे.
अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर केली होती. त्यानुसार, शेतीविषय विविध 36 योजना एकत्रित केल्या आहेत.
आसामचे मुख्यमंत्री स्वतःला 'राजा' समजतात. पण ते जास्त काळ सत्तेत राहणार नाहीत. ते लवकरच तुरुंगात जातील - राहुल गांधी