- Letsupp »
- national
देश
-
parliament session : अविश्वास प्रस्तावात ‘इंडिया’ हारली अन् ‘एनडीए’ जिंकली! मतदानाआधीच सभात्याग
parliament session : संसदेच्या अधिवेशनात विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ने मांडण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावात ‘एनडीए’ जिंकली आहे. विरोधी पक्षाच्या इंडियाच्या नेत्यांनी मतदानाआधीच सभात्याग केल्याने हा अविश्वास प्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला आहे. दरम्यान, मणिपुर हिंसाराच्या घटनेवरुन विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर मतदान घेण्यात आलं. मात्र, मोदींचं भाषण सुरु […]
-
मोदींच्या भाषणात अडथळा आणला; लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी निलंबित
Adhir Ranjan Chaudhary : मणिपूरच्या मुद्द्यावरून गेल्या ३ दिवसांपासून सुरू असलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ तासांहून अधिक काळ भाषण करत जोरदार प्रत्युत्तर दिलं. मोदींच्या भाषणानंतर अविश्वास ठरावावर आवाजी मतदान झाले आणि हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. त्यानंतर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chaudhary) यांचं निलंबन करण्यात आलं आहे. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान, […]
-
मणिपूरमधील सद्यस्थिती नेहरु अन् काँग्रेसमुळेच! नॉर्थ ईस्ट आमच्या काळजाचा तुकडा : PM मोदींची टीका
नवी दिल्ली : जे स्वत:ला राम मनोहर लोहियांचे वारसदार ठरवतात, त्याच लोहियांनी नेहरू जाणूनबुजून ईशान्य भारताचा विकास करत नसल्याचे म्हंटले होते. त्यामुळे तो भाग सर्व प्रकारच्या विकासापासून वंचित राहिला आहे. ज्या ठिकाणी लोकसभेच्या एक-दोन जागा होत्या त्याकडे काँग्रेसने (Congress) लक्ष दिले नाही. ईशान्य भारत आणि मणिपूरमधील सध्याच्या स्थितीला काँग्रेसच कारणीभूत आहे. पण आमच्यासाठी ईशान्य म्हणजे […]
-
शरद पवारांबरोबरच्या खासदारांचा वॉकआऊट; तटकरे विरोधी बाकावरच राहिले
नवी दिल्लीः राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राष्ट्रवादी दोन्ही गटाची पहिली परीक्षा ही लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर दिसून आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर असलेले एकमेव खासदार सुनील तटकरे हे सत्ताधारी बाकावर बसले नाहीत. ते शरद पवार गटातील चार खासदारांबरोबर विरोधी बाकावर बसले होते. पण मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलत नसल्याने विरोधकांनी सभात्याग केला. शरद पवारांबरोबर असलेले […]
-
Manipur Violence : संसदेत मोदींनी दिला शब्द! ‘देश, संसद तुमच्यासोबत, भविष्यात शांततेचा सूर्य उगवणार’
Manipur Violence : देश, संसद तुमच्यासोबत, भविष्यात शांततेचा सुर्य उगवणार असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या महिलांना दिला आहे. मणिपूर हिंसाचार आणि महिलांचा विवस्त्र अवस्थेतल्या व्हिडिओवरुन खेद व्यक्त करीत मोदींनी मणिपूरच्या जनतेला विश्वास दिला आहे. संसदेच्या अधिवेशनात या घटनेवरुन विरोधकांकडून अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर पंतप्रधान मोदींनी संसदेत भाष्य केलं आहे. Parliment […]
-
PM Modi : राहुल गांधींच्या ‘मोहब्बत की दुकान’ ला मोदींकडून नवं नाव म्हणाले, लूट का बाजार
PM Modi on Rahul Gandhi : राहुल गांधींच्या मानसिक स्थितीबद्दल अगोदरच माहिती आहे. त्यांना झोपेतही मोदीच दिसतात. पण कॉंग्रेस एकाच गोष्टीला वारंवारं लॉन्च करतात. पण प्रत्येक वेळी ते फेल होतात. असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. तसेच त्यांचं मोहब्बत दुकान नाही तर लूटीचं दुकान खोटे अश्वासनं आहेत. त्यामुळे लोकांना हे तिरस्काराचं दुकान वाटत आहे. […]









