- Letsupp »
- national
देश
-
‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशवासियांना आवाहन…
यंदाचा स्वांतत्र्य दिनासाठी अवघे चार दिवस उरले आहेत. अशातच आता यंदाही ‘हर घर तिरंगा मोहीम’ राबवा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी देशवासियांना केलं आहे. या मोहीमेत देशवासियांनी सहभागी व्हावं, असं म्हणत मोदींनी ट्विट केलं आहे. यासोबतच एक फोटोही अपलोड करण्यासाठी त्यांनी लिंक दिली आहे. (pm narendra modis har ghar triranga campaign again call […]
-
BEd vs BTC : ‘बीएड’धारकांना मोठा धक्का, फक्त BTC पदवीधरांना शिक्षक होता येणार
BEd vs BTC : बीएड आणि बीटीसीमध्ये दीर्घकाळ चाललेला वाद संपुष्टात आला आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने B.Ed धारकांना प्राथमिक वर्गाच्या शिक्षणासाठी अपात्र मानले आहे. त्यामुळे आता BTC उमेदवारांना शिक्षक होता येणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे B.Ed धारकांना धक्का बसला आहे. भारत सरकारनं दाखल केलेल्या एका याचिकेच्या सुनावणीत कोर्टाने हा […]
-
‘इंडिया’ नावाच्या वापराविरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वाखालील एनडीएला रोखण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र आले. देशभरातील 26 विविध राजकीय पक्षांनी एकत्र येऊन इंडिया (INDIA) नावाची आघाडी स्थापन केली आहे. या नावाला सत्ताधाऱ्यांनी विरोध केला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडियाचा अर्थ इंडियन मुजाहिदीन असा काढला. इंडिया नावावरून वाद निर्माण झाला होता. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही […]
-
चर्चा मोदींविषयी नाही, मणिपूरविषयी होती, बोलतांना मोदींना भानच नव्हतं; राहुल गांधींची सडकून टीका
Rahul Gandhi :मणिपूर हिंसाचारावरून विरोधकांनी मोदींविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी काल उत्तर दिले. या उत्तराच्या भाषणात त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. मतदारांची दिशाभूल करण्यासाठी काँग्रेसने गांधी हे नाव चोरलं. विरोधकांची इंडिया आघाडी नसून घमंडिया आघाडी आहे, असे ताशेरे त्यांनी ओढले. दरम्यान, आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul […]
-
मोदींना मणिपूर घटनेचं गांभीर्य नाही, आपल्या भाषणातून खिल्ली उडवली; राहुल गांधींची हल्लाबोल
Manipur Violence: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संसदेत 2 तासापेक्षा अधिक वेळ भाषण केलं. त्यामध्ये शेवटी 2 मिनिटं मणिपूरवर बोलले. मणिपूरमध्ये काही महिन्यांपासून दंगल, हत्या, महिलांवर अत्याचार, लहान मुलांच्या हत्या होते आहेत. आपण त्यांचं भाषण पाहिले तर ते हसत होते, जोक मारत होते. देशाच्या पंतप्रधांना हे शोभत नाही. लोक मारले जात असताना पंतप्रधांनी मजाक उडवायला […]
-
मोठी दुर्घटना! पोलिसांची कार नदीत पडली, 7 जणांचा मृत्यू तर 4 गंभीर जखमी
Himachal Pradesh Accident : हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यात एक अपघाताची मोठी दुर्घटना घडली. शुक्रवारी झालेल्या अपघातात पोलिसांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात 6 पोलिस कर्मचाऱ्यासंह अन्य एकाचा मृत्यू झाला. तर या अपघात अन्य 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. तीसा बैरागढ मार्गावरील तराई पुलाजवळ हा झाल्याची माहिती आहे. (In Himachal Pradesh police van cae […]









