- Letsupp »
- national
देश
-
Rahul Gandhi : फक्त ‘डिसमिस’ म्हणत न्यायाधिशांनी संपवला विषय; आता पुढे काय?
Rahul Gandhi Defamation Case : ‘मोदी’ आडनाव प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दाखल केलेले अपील सूरत सत्र न्यायालयाने फेटाळले आहे. मानहानीच्या खटल्यात मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या निर्णयाला राहुल गांधींनी आव्हान दिले होते. मात्र, सत्र न्यायालयाने ट्रायल कोर्टाचा निकाल कायम ठेवला आहे. आज या याचिकेवर सुनावणी पार पडली. त्यावेळी सुरत न्यायालयाच्या न्यायाधिशांनी फक्त ‘डिसमिस’ हा एकाच शब्दा […]
-
Gautam Adani शरद पवारांच्या भेटीला; समर्थन केल्यानंतरची पहिली भेट, काय चर्चा झाली?
देशातील प्रमुख उद्योजक गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेतली आहे. त्यामुळे मोठ्या राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. शरद पवार यांच्या मुंबईतील घरी म्हणजे सिल्वर ओक पवार आणि गौतम अदाणी यांच्यात तब्बत २ तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पण या दोघांच्या मध्ये नक्की काय चर्चा झाली. याची माहिती अजून […]
-
Population Control Law : लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा काय ?, संविधान काय म्हणते ? जाणून घ्या..
Population Control Law : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी नुकतेच सांगितले की देशात लवकरच लोकसंख्या नियंत्रण कायदा (Population Control Law) लागू करण्यात येईल. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे देशभरात नवा वाद सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता सरकार हा जो कायदा आणण्याच्या हालचाली करत आहे हा कायदा नेमका आहे तरी काय ?, त्यात नेमक्या […]
-
बिकिनी गर्लच्या व्हिडिओनंतर दिल्ली मेट्रोचा मोठा निर्णय…
Delhi Metro dress code statement : दिल्ली मेट्रोमध्ये (Delhi Metro) प्रवास करताना बिकिनी घातलेल्या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Video Viral) झाला होता. त्यानंतर, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) ने सर्व प्रवाशांना आपली सेवा वापरताना सामाजिक शिष्टाचार (Social etiquette)आणि प्रोटोकॉल (protocol)पाळण्याचे आवाहन केले आहे. डीएमआरसीने प्रवाशांनी मेट्रोमध्ये प्रवास करताना आपल्या वागणुकीत मर्यादा पाळण्याचे […]
-
सरकारच्या अपयशामुळे भारताची लोकसंख्या वाढली, अखिलेश यादवांनी समजून सांगितलं ‘लॉजिक’
India Overtake China in Population : युनायटेड नेशन्सने जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. भारतात सध्या चीनपेक्षा 20 लाख लोकसंख्या जास्त असून, देशाची लोकसंख्या 140 कोटींच्या पुढे गेली आहे. तर, दुसरीकडे चीनमधील जन्मदर खाली आला असून यंदा याची नोंद मायनसमध्ये नोंदवण्यात आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, जागतिक तज्ज्ञांनी भाकीत केले होते की, […]
-
अतिक-अश्रफला गोळ्या घातल्यानंतर मारेकऱ्यांनी का दिला ‘जय श्री राम’चा नारा?
Atiq-Ashraf Murder Case : गँगस्टर अतिक अहमद (Atiq Ahmed)आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed) यांची हत्या झाल्यापासून उत्तर प्रदेशातील (UP)प्रयागराज (Prayagraj)जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. माफियांना गोळ्या घालून तीन आरोपींनी जय श्री रामचा (Jai Shri Ram)नारा का लावला, असा सवालही सर्व विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला आहे. आता याचे उत्तरही उत्तर प्रदेश पोलिसांना (UP Police)मिळाले […]










