- Letsupp »
- national
देश
-
Karnataka Elections : जिथून मोदींना चिथावले तिथेच फोडणार प्रचाराचा नारळ; राहुल गांधींचा भन्नाट प्लॅन
Karnataka Elections : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची (Karnataka Elections) घोषणा झाल्यानंतर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. यंदा काँग्रेस (Congress) आणि भाजपात (BJP) लढत होईल असे मानले जात आहे. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर दोन्ही पक्षांतील नेत्यांत शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. कर्नाटकात सत्ता कायम राखण्यासाठी भाजप पूर्ण ताकद लावणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री […]
-
नामिबियातून भारतात आणलेल्या चित्त्याने दिला चार बछड्यांना जन्म, पाहा व्हिडिओ
Namibia Cheetah Cubs Video: नामिबियातून भारतात आणलेल्या चित्त्याने (Namibia Cheetah) ४ बछड्यांना जन्म दिला आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव (Bhupender Yadav) यांनी दिली आहे. या बछड्यांचा व्हिडिओही सोशल मीडियावर (Social media) सध्या जोरदार व्हायरल होत आहेत. नामिबियातून भारतात आणलेल्या चित्त्याने ४ बछड्यांना जन्म दिला आहे. वन्यजीव तज्ज्ञांच्या पथकानेही आवारात जाऊन याची पुष्टी […]
-
Fact check : खरचं राहुल गांधींनी सावरकरांविषयीचे ट्विट्स डिलीट केलेत का?
नवी दिल्ली – मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुनावल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांच्याबद्दलचे आक्षेपार्ह ट्विट्स डिलीट केल्याची सोशल मिडीयावर चर्चा सुरु आहे. यामुळे राजकीय वर्तुळासह संपूर्ण देशभरात चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विदेशात केलेल्या भाषणावरुन माफी मागावी अशी मागणी गेल्या काही […]
-
56 इंचाची छाती अन् 303 खासदार असतानाही मोदी का घाबरतात ? कॉंग्रेस नेत्याचा सवाल
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून कॉंग्रेसकडून संसदेत अदानी उद्योगसमुहावरून केंद्र सरकारला घेरण्यात येत आहे. त्यामध्ये राहुल गांधी यांनी देखील अदानी उद्योगसमुहात 20 हजार कोटी रूपायांची गुंतवणूक कोणाची आहे? त्यात सहभाग असणारा चीनी नागरिक कोण आहे? असा सवाल इपस्थइत करत ही माहिती जनतेसमोर आली पाहिजे. यासाठी या प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करुन चौकशी करा […]
-
Supreme Court : महाराष्ट्र सरकार नपुंसक, म्हणूनच ‘हे’ घडत आहे; कोर्टाचे ताशेरे
महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे आणि काहीही करत नाही. म्हणूनच हे सर्व घडत आहे. असे ताशेरे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती जोसेफ यांनी महाराष्ट्र सरकारवर केले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या हिंदू जन आक्रोश रॅलीप्रकरणी न्यायमूर्ती जोसेफ यांनी हे मोठे वक्तव्य केले आहे. ते पुढे म्हणाले की राजकारण आणि धर्म जेव्हा वेगळं केलं जाईल. तेव्हा हे सगळं बंद […]
-
राहुल गांधींची खासदारकी गेल्यानंतर पोटनिवडणूक कधी ? ; निवडणूक आयुक्तांनी दिले ‘हे’ उत्तर
मानहानीच्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा रद्द झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi Disqualified) यांची खासदारकीही रद्द झाली आहे. लोकसभा सचिवालयाने अधिसूचना काढून त्यांची खासदारकी रद्द केली आहे. या निर्णयामुळे आता वायनाड मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात निवडणुका घेणे क्रमप्राप्त राहणार आहेत. या निवडणुका कधी होतील याचे उत्तर केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त […]









