- Letsupp »
- national
देश
-
Tripura BJP Candidate List: त्रिपुरात भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माजी मुख्यमंत्र्याचा पत्ता कट
नवी दिल्ली :त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी (Tripura Assembly Elections) 16 फेब्रुवारीला मतदान होत आहे.भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी (BJP Candidate List) जाहीर केली आहे. यामध्ये 48 जागांचा समावेश असून माजी मुख्यंमंत्र्याचा पत्ता कट केला आहे. पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब (CM Biplab Kumar Deb) यांचे तिकिट कापले गेल्याच्या वृत्ताला पुष्टी मिळाली आहे. त्यांच्या बनमालीपूर […]
-
Mughal Garden : राष्ट्रपती भवन परिसरातील ‘मुघल गार्डन’चं नाव बदललं, नवं नाव काय?
नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनच्या (Rashtrapati Bhavan)परिसरात बनवलेल्या विविध प्रकारच्या फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या मुघल गार्डनविषयी (Mughal Garden)एक मोठी बातमी समोर आलीय. केंद्र सरकारनं (Central Government) मुघल गार्डनचं नाव बदलल्याचं समोर आलंय. मुघल गार्डनला आता ‘अमृत उद्यान’ असं नाव देण्यात आलंय. सालाबादप्रमाणं यंदाही ‘अमृत उद्यान’(Amrut Udyan) 31 जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी खुलं होणारंय. हे उद्यान 26 मार्चपर्यंत खुलं […]
-
Hindenburg Report : हिंडेनबर्ग रिसर्च ते अदानी ग्रुपला धक्का : संपूर्ण प्रकरण समजून घ्या
मागच्या आठवड्यातील देशात सर्वाधिक चर्चा झाली ती अदानी ग्रुपची (Adani Group). अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च (Hindenburg Report) या संस्थेने अदानी ग्रुपववर एक रिपोर्ट पब्लिश केला आणि जगभरात त्याची चर्चा झाली. त्या एका रिपोर्टमुळे अदानी ग्रुप आणि गौतम अदानी यांना प्रचंड मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. अदानी ग्रुपला बसलेला हा फटका भारतीय शेअर बाजारालाही बसला […]
-
Plane Crash : एकाच दिवशी भारतीय हवाई दलाच्या तीन विमानांचा अपघात, चौकशीचे आदेश
भरतपूर : राजस्थान (Rajasthan) आणि मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) दोन मोठे विमान अपघात झाले आहेत. (Plane Crash) भारतीय वायुसेनेची दोन चार्टर्ड (Chartered Aircraft) विमानं मध्यप्रदेशच्या मुरैना येथे आणि एक चार्टर्ड विमान राजस्थानच्या भरतपूरमध्ये कोसळलंय. राजस्थानच्या भरतपूरमध्ये वायुसेनेचं विमान प्रशिक्षणादरम्यान कोसळलं. पिंगोरा रेल्वे स्टेशनजवळ ही दुर्घटना घडली आहे. अपघातानंतर विमानाला आग लागली आणि विमानांचा चक्काचूर झालाय. […]
-
“मुलायमसिंगाचा गौरव करणारे Veer Savarkar व Balasaheb Thackeray या दोन हिंदुहृदयसम्राटांना विसरले” सामनामधून भाजपवर टीका
पुणे : “जिवंतपणी करसेवकांचे हत्यारे म्हणून त्यांची अवहेलना करणाऱ्या भाजप सरकारला मुलायम यांना मरणोत्तर सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची गरज भासली.” अशा शब्दांत सामनाच्या (Samana) अग्रलेखातून मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे. याच अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, “अयोध्या आंदोलनात त्यांनी करसेवकांवर गोळय़ा चालवून जो रक्तपात घडविला त्यामुळे ते देशभरातील हिंदू समाजाचे शत्रूच बनले ते कायमचे. […]








