- Letsupp »
- national
देश
-
Mallikarjun Kharge : ५० लाख कोटींचा अर्थसंकल्प १२ मिनिटांत पास झाला; सरकारवर हल्लाबोल
केंद्र सरकारने अदानी प्रकरणावरून विरोधकांचा आवाज दाबला आहे. सरकार अदानी मुद्द्यावर जेपीसी स्थापन करण्यास का घाबरते? असा प्रश्न काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज सरकारला विचारला आहे. आज संसदीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खर्गे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. अर्थसंकल्प चर्चेत येऊ नये यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले. असा आरोप […]
-
राज्यसभा सभापतींनी घेतली दिग्विजय सिंह यांची फिरकी, राज्यसभेत गदारोळ, कामकाज तहकूब
नवी दिल्ली : अदानी समुहाने (Adani Group) फसवणूक करत शेअरच्या किमतीमध्ये फेरफार केल्याचा आरोप हिंडेनबर्ग रिसर्चने केला होता. त्यानंतर अदानी समुहाच्या भरभराटीला उतरती कळा लागली होती. अदानी प्रकरणावरून संसदेत विरोधक एकटवले होते. त्यांनी संयुक्त संसदीय चौकशी समितीची मागणी केली. दरम्यान, काल कॉंग्रेसने आपल्या सगळ्या खासदारांना संसदेत काळे कपडे घालून येण्याच्या सुचना केल्या केल्या होत्या. त्यानंतर […]
-
परदेशातून दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीची चर्चा; शरद पवारांचं केंद्रीय दुग्धमंत्र्यांना पत्र, म्हणाले…
केंद्र सरकारने दुग्धजन्य पदार्थांची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्शभूमीवर माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी केंद्रीय दुग्ध मंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. केंद्राने दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसेल. त्यामुळे दूध पदार्थ आयात करण्याचा निर्णय बाबत विचार करावा, असं पवारांनी या पत्रातून सांगितलं आहे. Today I came […]
-
पद्मश्री विजेत्याने धरले मोदींचे हात; म्हणाले, मोदीजी तुम्ही मला…
Padma Awards : कर्नाटक येथील शाह रशीद अहमद कादरी यांना आज पद्म पुरस्काराने (Padma Awards) गौरविण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कादरी यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते उपस्थित होते. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सर्व पुरस्कार प्राप्त महनीय व्यक्तींचे भेट घेत अभिनंदन […]
-
काँग्रेसची ओळख फक्त परिवारवाद अन् वंशवाद; भाजप स्थापनादिनी मोदींचा घणाघात
BJP Foundation Day : भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिवस आहे. त्यानिमित्ताने भाजपडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यातच आज हनुमान जन्मोत्व देखील आहे. त्यामुळे हनुमानापासून जीवन पुढे नेण्यासाठी प्रेरणा मिळते असे ते म्हणाले आहेत. तसेच यावेळी त्यांना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल देखील केला आहे. भाजपचा […]
-
RBI कडून रेपो दरात वाढ नाही; सामान्यांच्या कर्जाच्या हप्त्यात वाढ होणार नाही
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीची तीन दिवसीय बैठक संपली. बैठक संपल्यानंतर सकाळी १० वाजता गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती दिली. निर्णयाची माहिती देताना रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयने सांगितले की रेपो दर एकमताने कायम ठेवण्यात आला आहे. म्हणजेच रेपो दर 6.50 टक्क्यांवर कायम आहे. […]









