- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Aaditi Tatkare : ‘चांगलं झालं तर आम्ही अन् चुकलं तर दादांकडूनच हे चुकीचं’
Aaditi Tatkare : विरोधकांकडून आरोप केले जात आहेत, पण चुकलं तर अजितदादांकडून आणि चांगलं झालं तर इतरांकडूनच, असं बोलणं चुकीच असल्याचं म्हणत महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी (Aaditi Tatkare) शरद पवार गटाला सुनावलं आहे. दरम्यान, तटकरे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी तटकरे बोलत होत्या. दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचा सरकारचा […]
-
दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचा सरकारचा निर्णय – मंत्री विखे पाटील
अहमदनगर : राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संघांना गायीच्या दूधाचा पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना (milk producing farmers) प्रतिलिटर पाच रूपये अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली. भावना गवळी ईडीनंतर आता आयकर विभागाच्या रडारवर, 18 […]
-
भावना गवळी ईडीनंतर आता आयकर विभागाच्या रडारवर, 18 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी नोटीस
Bhavana Gawali: शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) या ईडीनंतर आता आयकर विभागाच्या (Income Tax Department) रडारवर आल्या आहेत. आयकर विभागाने गवळी यांना नोटीस बजावली आहे. त्यांच्यावर विविध संस्थांच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग (Money laundering) केल्याचा आऱोप आहे. यातीलच एका प्रकरणात भावना गवळी यांना ही नोटीस देण्यात आल्याचे समजतं. गवळी यांच्या विरोधात 18 कोटी रुपयांचा […]
-
जितेंद्र आव्हाडांची जीभ छाटा अन् धर्मयोद्धा पुरस्कार घ्या; कोणी केली घोषणा?
Hindu Mahasabha : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रभू श्रीराम (shriram) यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं. श्रीराम हे शाकाहारी नव्हते तर ते मांसाहारी होते, असं वक्तव्य आव्हाड यांनी काल शिर्डीतील शिबिरात केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळं नवा वाद निर्माण झाला. आव्हाडांच्या वक्तव्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया येत आहे. संत महात्म्यांनाही त्यांच्यावर कारवाईची मागणी केली […]
-
ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सत्यजित तांबे सरसावले; शिक्षणमंत्र्यांकडे केली मागणी
Ahmednagar News : राज्यातील अनेक ऊसतोड कामगार ऊसतोडीसाठी नंदुरबारसह इतर जिल्ह्यात स्थलांतर करतात. यावेळी कामगारांचे संपूर्ण कुटुंब हे गाव सोडत असतं. त्यामुळे मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित होतो. मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी कायद्यानुसार जिल्हा परिषदेने ‘साखरशाळां’च्या माध्यमातून ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे उघडली आहेत. मात्र, अजूनही काही जिल्ह्यात साखर शाळा सुरू झालेल्या नाहीत. यावर आमदार […]
-
‘आधी अनधिकृत आता अधिकृतपणे फोन टॅप होणार’; शुक्लांची नियुक्ती होताच खडसेंचा आरोप
Eknath Khadse On Rashmi Shukla : आधी अनधिकृत पण आता अधिकृतपणे फोन टॅप होणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे. दरम्यान, अतिरिक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची वर्णी लागलीयं. याआधी रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप करण्यात आले होते. या आरोपांनंतर आता पुन्हा एकनाथ खडसे यांनी शुक्ला यांच्याबाबत […]










