Ahmednagar Politics : कर्जत-जामखेड मतदारसंघातील राजकारण आता ढवळून निघत आहे. या मतदारसंघातील प्रलंबित असलेला एमआयडीसीचा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी थेट विधानसभेत नेत पवार-शिंदे राजकीय वादाला वेगळीच धार दिली. मतदारसंघात एमआयडीसी होत नाही त्यामागे राम शिंदेच आहेत असा आरोप आरोप आ. पवार यांनी केला होता. त्यांच्या या आरोपावर विधानपरिषदेतील आमदार प्रा. राम शिंदे यांनी प्रत्युत्तर […]
Dhananjay Munde : मोठ्या व प्रसिद्ध असलेल्या कंपन्या जास्त मागणी असलेल्या खताच्या सोबत आपल्याकडे उत्पादित करण्यात आलेले परंतु विक्री होत नसलेली खते शेतकऱ्यांना खरेदी करण्यासाठी डीलर व कृषी सेवा केंद्रांना सक्ती करायला लावतात. गरज नसताना पैसे खर्चून शेतकऱ्यांना ती खते विकत घ्यावी लागतात, यावर चाप बसवण्याच्या दृष्टीने आता थेट संबंधित कंपनीच्या मालकावरच गुन्हा दाखल करण्याची […]
Former Rajya Sabha MP Vijay Darda Get Four Years Jail : माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा व त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा (vijay darda) यांना सीबीआयच्या दिल्ली विशेष न्यायालयाने 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपातील अनियमिततेच्या प्रकरणात दिल्ली विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. याच प्रकरणात न्यायालयाने माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता, […]
Eknath Shinde MLA disqualification महाराष्ट्र सत्तासंघर्षावर घटनापीठाने एका महिन्यापूर्वी निकाल दिला होता. त्यात सत्ताबदलाच्या काळात घेतलेल्या विविध निर्णयांवर कोर्टाने आपली निरीक्षणे नोंदवली होती. राज्यपालांचे(Governor)सर्व निर्णय चुकीचे असल्याचेही न्यायालयाने म्हटले होतं. त्याचवेळी न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सभापती राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे पाठवून त्यावर लवकर निर्णय घ्यावा, असेही कोर्टाने सांगितलं. मात्र,अद्याप यावर निर्णय झाला नाही. […]
Ram Shinde vs Rohit Pawar : कर्जत-जामखेड मतदारसंघातील राजकारण आता ढवळून निघत आहे. या मतदारसंघातील प्रलंबित असलेला एमआयडीसीचा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी थेट विधानसभेत नेत पवार-शिंदे राजकीय वादाला वेगळीच धार दिली. मतदारसंघात एमआयडीसी होत नाही त्यामागे राम शिंदेच आहेत असा आरोप करत शिंदे यांना इगो आहे त्यांना इतकाच इगो असेल तर निवडणुकीच्या मैदानात या, […]
पुणे : भाजपने टीका करण्यापेक्षा टोल मुक्त महाराष्ट्रची घोषणा दिली होती त्याचं काय झालं, ते सांगावं. महाराष्ट्रातील रस्ते व्यवस्थित नाहीत. खड्डे आहेत, फॅस्टटॅगची मनमानी सुरु आहे. पण त्यापूर्वीच टोल लावला आहे आणि आपण टोल भरतोय. मुंबई-गोवा महामार्गाचे काम 17 वर्षांपासून सुरु आहे. सध्या मंत्री केंद्रातील मराठी आहे, महाराष्ट्रातील आहे आणि महाराष्ट्रातीलच रस्ते खराब आहेत. याच्या […]