अहमदनगर : देशातील सर्व यंत्रणांचा दुरुपयोग सुरू आहे. लोकशाही संपुष्टात आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना देश विरोधी लोकांना मान्य नाही. षडयंत्र रचून काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा कुटील डाव राबविला गेला आहे. देशात अघोषित आणीबाणी आजपासून सुरू झाली आहे. याविरुद्ध स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्यासाठी आता देशीवासियांनी सज्ज व्हावे, असे आवाहन […]
मुंबई: रिथ्विक प्रोजेक्ट्स प्रा. लि. व महाराष्ट्र शासन यांच्यात आज 8160 कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील आवंडी, लतागाव या ठिकाणी हा प्रकल्प होणार असून त्याद्वारे सुमारे पाच हजार जणांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. यावेळी उद्योग विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे, विकास […]
सांगली : पहिली महिला महाराष्ट्र केसरी (Women Maharashtra Kesari) स्पर्धा सांगलीच्या (sangli) प्रतीक्षा बागडी (Pratiksha Bagdi) हिने जिंकली आहे. तिने कल्याणच्या वैष्णवी पाटीलला काही मिनिटांमध्येच चितपट करत पहिली महाराष्ट्र केसरी ठरली आहे. पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार सांगलीत रंगला. हिली महिला महाराष्ट्र केसरीची गदा कोण पटकविणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं होतं. महाराष्ट्र राज्य […]
मुंबई : ज्या वाक्यासाठी राहुल गांधींना शिक्षा झाली आहे ते वाक्य एवढ्या मोठ्या प्रमाणातली शिक्षा देण्यासाठी योग्य होत का? असा प्रश्न वकील असीम सरोदे यांनी केला आहे. ते आज लेट्सअप प्रतिनिधींशी बोलत होते. ते पुढे म्हणाले ज्या दोन मोदींनी हि कम्प्लेंट केली आहे खरंच त्यांची अब्रुनुकसानी झाली आहे का? खरंच त्यांचे नुकसान झाले आहे का? […]
अहमदनगर :दूध संकलन केंद्रांवर दूध तपासणीसाठी वापरण्यात येणाऱ्या सदोष मिल्कोमीटर व वजन काट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मोठी लूटमार केली जायची. दूध उत्पादकांची ही लूट थांबवण्यासाठी राज्य सरकारने (State Government) अखेर पाऊले उचलली आहे. सरकारने मिल्कोमीटरचे नियमित प्रणामीकरण दूध कंपन्यांना बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधी किसान सभेने (Kisan Sabha) सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. अखेर […]
मुंबई : पंतप्रधान मोदींवरील एका आक्षेपार्ह वक्तव्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सुरत सत्र न्यायालयाने कारवाई केली आहे. न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांची खासदारकी देखील रद्द करण्यात आली आहे. आता यावर राष्ट्रवादीचे आमदार तसेच माजीमंत्री जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. राहुल गांधी यांना लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवणे […]