महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवरील या आठवड्यातील सलग दुसऱ्या दिवशी आज सुनावणी होणार आहे. सत्तासंघर्षावरील आतापर्यंत ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली आहे तर शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. आज सुनावणीच्या दरम्यान पहिल्यांदा तुषार मेहता […]
अहमदनगर : इन्फ्लुएंझाने (H3N2) राज्यातील पहिला मृत्यू अहमदनगर शहरात झाला आहे. या तरुणाचा सोमवारी (ता. 13) रात्री साडेदहा वाजता मृत्यू झाला होता. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे देण्यात आले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून इन्फ्ल्युएंझामुळे या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हा महाराष्ट्रातील पहिला तर देशातील तिसरा इन्फ्लुएंझा रुग्णाचा मृत्यू आहे.या विषाणूची लागण […]
सोलापूर : जिल्ह्यातील (Solapur) मंद्रूप येथील विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा (bailgadi morch) मुंबईच्या दिशेने निघाला आहे. नियोजित असलेल्या मंद्रूप एमआयडीसीच्या (Mandrup MIDC) क्षेत्रात असलेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावरुन एमआयडीसीचे नाव काढावे आणि आमचे नाव लावावे अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकरी मोर्चाचे (Farmers Morcha) प्रमुख प्रविण कुंभार यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षापासून सातबाऱ्यावरील एमआयडीसीचा शेरा […]
कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी ईडीने (ED) हसन मुश्रीफांना (Hasan Mushrif) समन्स बजावले होते. त्याविरोधात त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. पण हायकोर्टाने कोणताच दिलासा दिलेला नाही. उलट त्यांना कोर्टाने दणका दिला आहे. तुम्ही काही केले नाही म्हणता तर मागच्या दाराने का पळून गेलात, असा सवाल भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे (SamarjitSingh Ghatge) यांनी केला आहे. ते […]
नागपूर : शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणातला खरा आरोपी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे असल्याचा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते वरून सरदेसाई यांनी केला आहे. शीतल म्हात्रे यांचं व्हायरल व्हिडिओ प्रकरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी पाच जणांना अटकही करण्यात आली असून राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. Asim Sarode म्हणातात… अपात्र […]
मुंबई : राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि जुनी निवृत्तीवेतन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात येत आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. ही समिती येत्या तीन महिन्यांत आपला आपला अहवाल सादर करणार आहे. या समितीमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी सुबोध कुमार, के. पी. बक्षी, सुधीरकुमार श्रीवास्तव यांचा समावेश […]