नांदेड : माझ्या गळ्यात भगवी शाल म्हणजे शिवसेना (Shivsena) आहे. हातात घड्याळ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) आहे आणि मी म्हणजे काँग्रेस (Congress) आहे, अशी फटकेबाजी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केली. महाविकास आघाडीच्या (MVA) कार्यक्रमात अशोक चव्हाण यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे उपस्थितांमध्ये प्रचंड हशा पिकला. शिवसेना ,राष्ट्रवादी ,काँग्रेस व #महाविकास_आघाडी ची सभा आहे […]
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhaji Nagar ) औरंगजेबाची कबर काढून टाका, अशी मागणी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला आहे. तसेच, या मागणीसाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्रदेखील लिहिणार असल्याचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी यावेळी सांगितले आहे. शरद […]
मुंबई : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये कोकणातील सभेनंतर चांगलच वाकयुद्ध रंगलंय. नया मुल्ला जोर से बांग देता है, तसा हा भाडगा मुल्ला असल्याचा टोला शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी लगावला आहे. भास्कर जाधव हा चिपळूणचा लांडगा आहे. भास्कर जाधवांनी मी राजकारणातून संपवणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. Shivendraraje […]
“घाम गाळून पिकवलेल्या कांद्याला ₹२-३ इतका मातीमोल भाव मिळाल्याने, निराश झालेला शेतकरी अश्रू गाळत कांद्याची होळी करतोय. शेतकऱ्यांच्या घामाची-अश्रूंची जाणीव ठेवून,सरकारने तातडीने अनुदान जाहीर करावं.” अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे नाशिकमधील शेतकऱ्यांनी आज कांदा पिकाची होळी केली, त्यावरून रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. कांद्याला भाव […]
कोल्हापूर : भाजप नेते समरजीतसिंह घाटगे (SamarjeetSingh Ghatge) यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफांवर (Hasan Mushrif) बोचरी टीका केलीय. ‘वाघाचे काळीज असेल तर बिळातून बाहेर या. सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या शेअरसाठी घेतलेले 40 कोटी गेले कोठे? ते जनतेला सांगा,’ असे आव्हान घाटगेंनी दिलंय. समरजीतसिंह घाटगे यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात घाटगे विरुद्ध मुश्रीफ […]
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya)दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray)जोरदार निशाणा साधला होता. त्याचवेळी सोमय्यांनी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि मनीषा वायकर (Manisha Waykar) यांच्यावर 19 बंगल्याचा आरोप केला होता. या सर्व गोष्टीसमोर आल्यानंतर तत्कालीन ठाकरे सरकारनं तेथील रेकॉर्ड, पुरावे कशा पद्धतीनं नष्ट केल्याचे पुरावे रेवदंडा पोलीस (Police)ठाण्यात दिल्याचं […]