गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवणुकीचा प्रचार थांबला. संध्याकाळी पाच वाजता प्रचार संपला पण या निवडणुकीत सत्ताधारी भाजप शिवसेनेकडून मोठे प्रयत्न केले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसबा आणि चिंचवड दोन्ही मतदारसंघात शर्थीने प्रयत्न केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही मतदारसंघात रोड शो आणि जाहीर सभाही घेतल्या पण […]
मुंबई : पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट हटली हे मी चेष्टेत बोललो होतो, त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले असल्याचं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार आज मुंबईत बोलत होते. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पवारांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, देवेंद्र फडणवीसांच्या बोलण्याला मी इतकं महत्व […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी एक मोठे विधान केले आहे. राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका होतील असे मला वाटत नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. एमपीएससी ( MPSC ) करणारे विद्यार्थी शरद पवारांना भेटायला आले होते. त्यावेळी पवारांनी माध्यमांशी बोलताना हे विधान केले. […]
मुंबई : बाहेर गेलेल्या मतदारांना बोलवणे, त्यांना आवाहन करणं यामध्ये चुकीचं काय? उस्मान हिरोली यांनी फक्त बाहेर गेलेल्या मतदारांना बोलवण्याबाबत वक्तव्य केल्याचं राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवारांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर पवार उस्मान हिरोलीची पाठराखण करीत असल्याचं दिसून आलं आहे. शरद पवार यांची एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. दरम्यान, काँग्रेसचे माजी […]
अहमदनगर : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका (Elections of local self -government organizations) भाजप जाणीवपूर्वक घेत नाही, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वारंवार आव्हान देतात की, दम असेल तर ताबडतोब निवडणुका घ्या. मात्र शिंदे-फडणवीस सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपासून पळ काढत आहे. राज्यातील जनमत हे सरकारच्या बाजूने मुळीच नाहीये, त्यामुळे निवडणूका सरकार घेत नाही, असं विधान […]
कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur ) जिल्ह्यामधील कणेरी मठावर गेल्या ४ दिवसांपासून पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठी गोशाळा आहे. या गोशाळेत हजारो देशी गायी आहेत. यामध्ये कालचे राहिलेले शिळे अन्न खायला घातल्याने ५२ गायी दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली. कोल्हापूर जिल्ह्यामधील कणेरी मठ […]