कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत भर पडल्याची एक घटना घडली आहे. हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर 40 कोटी रुपयांची फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या नावाखाली हजारो शेतकऱ्यांकडून पैसे घेत त्यांची 40 कोटींची फसवणूक केली, असा आरोप मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला आहे. कोल्हापुरातील मुरगुड पोलिस ठाण्यात […]
महाराष्ट्र शासनाच्या (Government Of Maharashtra) विविध विभागातील ६७३ पदांकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षेची (MPSC) जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३, दि. ४ जून २०२३ रोजी ही परीक्षा होईल. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ची जाहिरात (जा.क्र.११/२०२३) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://t.co/1nVjZPHVq7 — Maharashtra Public […]
मुख्यमंत्र्यांना निवडणूक आयोगाच्या निकालाची नशा चढली. ते व त्यांचे चाळीस लोक त्याच धुंदीत आहेत, पण बुद्धीचे ‘गोपीचंद’ छाप पीक काढणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांचे काय? त्यांना महाराष्ट्रातील हे अधःपतन दिसते की नाही? की ‘सब घोडे बारा टके’ या न्यायानेच सगळे चालले आहे? चालायचेच. चालू द्या. किती काळ चालवायचे ते पाहूच!” अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून आज सरकारवर करण्यात आली […]
गेल्या काही वर्षांपासून औरंगाबाद (Aurangabad) आणि धाराशिवचे नामांतर करण्याचा प्रश्न होता. अखेर केंद्र सरकारने औरंगाबादचे नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे चे नामांतर ‘धाराशिव’ करण्यास राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव प्रलंबित होता. यावर आज निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. […]
मुंबई : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) तर उस्मानाबादचे धाराशिव (Dharashiv) नामकरण करण्यास केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. पण या नावावरुन संभ्रम निर्माण झाला आहे. याच मुद्द्यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी ट्विटद्वारे सरकारला सवाल केला. दानवे यांच्या प्रश्नाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. फडणवीस म्हणाले, औरंगाबादचे नाव […]
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील एक शेतकरी कांदा विकण्यासाठी 70 किमी दूर गेला, परंतु त्याचा 512 किलो कांदा केवळ 1 रुपये किलो दराने खरेदी करण्यात आला. अशाप्रकारे, शेतकऱ्याला 512 रुपये मिळाले, ज्यामध्ये कांदा बाजारात नेण्यासाठी लागणारा खर्च वजा करून त्याला फक्त 2 रुपये मिळाले. शेतकऱ्याच्या कांद्याचा दर्जा निकृष्ट असल्याचे व्यापाऱ्याचे म्हणणे आहे. शेतकरी 70 किमी दूर […]