या सर्वांचे फिक्सर होते आणि महाराष्ट्राचे संभाव्य नुकसान टाळल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार आणि अभिनंदन.
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्याचा दबाव माझ्यावर होता असे वक्तव्य डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.
ते जर भेटत राहिले तर त्यातून सकारात्मक ऊर्जा बाहेर येते. त्याला आपण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो. शेवटी ठाकरे आहेत. कोणी किती
कर्नाटकातील चित्रदुर्गमध्ये महाराष्ट्राच्या बस चालकाला फक्त कन्नड येत नाही म्हणून कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी काळे फासत मारहाण केली.
Indrajit Sawant Get Threat Call for opposing Chhaava Movie : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना (Indrajit Sawant) धमकी मिळाल्याचं समोर आलंय. त्यांना धमकीचा फोन आला होता. त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर बनलेल्या ‘छावा’ चित्रपटावर ( Chhaava Movie) बोलताना ब्राम्हण द्वेषी विचार मांडल्याचं आरोप केला (Chhaava) जातोय. छत्रपती संभाजीराजे यांना ब्राम्हणवादी लोकांनी पकडून दिलं होतं, असं […]
आमच्या मागण्यांची जर दोन दिवसात दखल नाही घेतली तर पाणी सुद्धा पिणार नाही असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.