गेले दहा दिवस मोठ्या भक्तीभावाने गणपती बाप्पाची पूजा करणाऱ्या सर्वच गणेशभक्तांचे डोळे आज पाणावले आहेत.
सत्ताधारी पक्षाने समाजाची नाराजी ओढवून घेऊ नये, राजकीय भाषा बोलू नये. लवकर मराठा समाजाला आरक्षण द्याव म्हणत जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले
कोणाच्या खांद्यावर, कोणाचं ओझं या मथळ्याखाली एक पत्र संपूर्ण बारामतीत व्हायरल होत आहे. या पत्रातून थेट शरद पवारांना टार्गेट केल गेलय
भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. मराठवाडा हैद्राबाद संस्थानात होता.
गेली दहा दिवसांपासून गणपती बाप्पाची मोठ्या उत्सहात, आनंदात सेवा करत आज त्याला सर्वत्र भावपूर्ण निरोद देण्यात येणार आहे. प्रशासनही सज्ज आहे.
MLA Sanjay Gaikwad : काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर वादग्रस्त विधान करणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड