भोकरदन तालुक्यातील आन्वा येथून एका खडी क्रशरवर कामाला असलेल्या तीन बांगलादेशी ( Bangladeshi) तरुणांना दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले.
बीड येथील धस, जरांगे आणि आव्हाड यांचा मोर्चा स्वत:च्या स्वार्थासाठी होता, कोणालाही न्याय मिळवण्यासाठी तो मोर्चा नव्हता.
काही वाचाळवीरांमुळे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वातावरण दुषित झालं असल्याचं म्हणत अभिनेते सुशांत शेलार यांनी आमदार सुरेश धस यांच्या विधानाचा निषेध केलायं.
अधिकची माहिती अशी की, वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा आहे. खंडणीच्या गुन्हा प्रकरणात सध्या वाल्मिक कराड फरार आहेत.
बीड मस्साजोय येथील प्रसंग अतिशय हृदयद्रावक आहे, अतिशय भयानक अशी ती घटना घडली आहे. मी त्या ठिकाणी गेलो होतो. कुटुंबासोबत
माढा मतदारसंघातील निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं. पण यश मिळालं नाही. त्यामुळे पराभव झाला.