महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच होणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
Prajakt Tanpure : राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी राज्य शासनाला अवघे पाच हजार कोटी रुपयांचा खर्च येईल त्यासाठी इच्छाशक्तीची
Laxman Hake : दुसऱ्यांना पाडायची भाषा करणारे मनोज जरांगे हे स्वतः मुख्यमंत्री झाले तरी आरक्षणाबाबत काहीच करू शकत नाही.
वंचित बहुजन आघाडीला राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात 'गॅस सिलेंडर' चिन्हावर निवडणूक लढवता येणार, केंद्रीय निवडणुक आयोगाची तशी घोषणा.
लोकसभेनंतर आता विधानसभेत महाविकास आघाडीची सत्ता येणार असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसंच, लाडकी बहिण योजनेवरही त्यांनी भाष्य केलं.
सरकारच्या योजना तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादीकडून जन सन्मान योजनेचे आयोजन करण्यात आले आहे.