Sandipan Bhumre on Chandrakant Khaire : आमचे मित्र चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यज्ञाला बसल्याचे मी ऐकत आहे. त्यांची पूजा चालू आहे. ते आता पाण्यात देव बुडवून बसले आहेत. पण आता त्यांनी असेच यज्ञ करत राहावे. शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार असेच भक्कमपणे चालणार आहे. आगामी निवडणुकीतही युतीचेच सरकार राज्यात येणार आहे. आता चंद्रकांत खैरे यांनी यज्ञ […]
Eknath Shinde On Thackeray Group : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis government)सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court)मोठा दिलासा मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या निर्णयानं समाधान व्यक्त करत ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल […]
Sanjay Raut criticizes Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखात राऊत यांनी पवारांच्या विरोधी पक्षनेते म्हणून क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत पुन्हा एकदा अजित पवारांची खोडी काढली आहे. पाकिस्तानी गुप्तचर महिलेला लष्करी गुपिते पुरविण्याच्या […]
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल सुनावला. यामध्ये 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा लोकसभा अध्यक्ष घेतील असे नमूद करण्यात आले. कोर्टाच्या या निर्णयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे तुम्ही भाजपसोबत निवडणूक लढवली व सत्तेसाठी तुम्ही काँग्रेस – […]
Nitish Kumar On Supreme court decision : महाराष्ट्र सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निकाल दिला आहे. महाराष्ट्रातील सत्ताबदलाच्या काळात घेतलेल्या विविध निर्णयांवर न्यायालयाने आपली निरीक्षणे नोंदवली आहेत. शिंदे गटाला न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. त्याचवेळी न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सभापती राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठवले आहे. त्यांनी […]
Bhagat Singh Koshyari in Waranasi : राज्यातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज दहा महिन्यानंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Dhananajay Chandrachud) यांनी निकालाचे वाचन करत 16 आमदारांच्या अपात्रतेचा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात ढकलला. या निकालात न्यायालयाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार ताशेरे ओढले. राज्यपालांचे निर्णय चुकल्याचे […]