Shambhuraj Desai : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज दहा महिन्यांनंतर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी निकालाचे वाचन करत 16 आमदारांना अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आला. त्यानंतर आता या निर्णयावर राजकीय वर्तुळातून सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला अन् तिथेच सगळं बिनसलं. न्यायालयानेही […]
Bacchu Kadu On Supreme Court Decision: राज्यातील सत्तासंघर्षाचा (Maharastra Political Crisis) निर्णय सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने दिला आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून (Shinde-Fadnavis government)या निर्णयाचं जोरदारणे स्वागत करण्यात आले आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)मोठा दिलासा दिला आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या त्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग केले आहे. […]
Ajit Pawar on Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज दहा महिन्यांनंतर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी निकालाचे वाचन करत 16 आमदारांना अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आला. त्यानंतर आता या निर्णयावर राजकीय वर्तुळातून सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी या सगळ्या […]
Anil Bonde On Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षामध्ये (Maharashtra Political Crisis)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)मोठा दिलासा दिला आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या त्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे (Assembly Speaker)वर्ग केले आहे. आजच्या निकालात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी आपल्या पदाचा दिलेला राजीनामा हा मुद्दा महत्वाचा ठरला आहे. त्यावरुनच शिदे-फडणवीस सरकारकडून […]
Shahajibapu Patil Speek On Sanjay Raut : राज्यातील सत्तासंघर्षांवर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. यावर आता शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यातच पाटील त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर टीका केली आहे. संजय राऊत यांनी नैतिकता पाळून राजकारणातून दूर जात आता देवळात जात ध्यान धारणा करावी असा खोचक टोला शहाजीबापू पाटील […]
Jayant Patil Said Even if the Shinde government survives, they have no moral right to remain in power : महाराष्ट्र सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निकाल दिला आहे. महाराष्ट्रातील सत्ताबदलाच्या काळात घेतलेल्या विविध निर्णयांवर न्यायालयाने आपली निरीक्षणे नोंदवली आहेत. शिंदे गटाला न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. त्याचवेळी […]