- Letsupp »
- politics
राजकारण
-
मला नाही वाटत अजित पवार असं पाऊल उचलतील, परंतु…
Yashomati Thakur On Ajit Pawar : सेंट्रल एजन्सीचा दुरुपयोग तसेच ईडीचा दुरुपयोग केंद्र सरकार करत आहे. या सर्व यंत्रणाच यावर करून इतर पक्षावर दबाव आणून केंद्र सरकार स्वतःचा पक्ष वाढवत आहे. त्यामुळे ते जरी अजित पवार यांच्यावर दबाव आणत असतील परंतु मला नाही वाटत अजित पवार असं करतील. परंतु कालचे स्टेटमेंट बघता राज्यात असं काही […]
-
राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडणार? शरद पवारांशी बोलून पक्षांतर करणार
Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) खिंडार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ईडीच्या (ED) रडारवर असलेल्या काही नेत्यांना भाजप (BJP) त्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती राजकीय वर्तुळातून येत आहे. यासाठी भाजपच्या गोटातून जोरदार हालचालींना सुरुवात झाली आहे. या संदर्भात खलबतं होत आहेत. अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे […]
-
Manikrao Kokate : अजित पवार जर राष्ट्रवादीतून बाहेर पडले तर पक्षात काहीच शिल्लक राहणार नाही
If Ajit Pawar leaves the NCP, there will be nothing left in the party : सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. हा निकाल काय लागतो, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. दरम्यान, हा निर्णय शिंदेगटासाठी प्रतिकूल असेल, असंही बोलल्या जातं आहे. त्यामुळं भाजपनही आपल्या हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादीचे नेते अजित […]
-
महाराष्ट्रात लवकरच ऑपरेशन कमळ, पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
Prithviraj Chavan on Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निकालावर अवलंबून आहे तर महाविकास आघाडीत देखील वाद सुरु असल्याची चर्चा आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांनी महाविकास आघाडीत आणखी गोंधळ निर्माण झाला आहे. आता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj […]
-
…तर सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; नाना पटोले आक्रमक
Nana Patole on Maharashtra Bhushan Award : मुंबईतील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने 13 श्रीसदस्यांचा मृत्यू झाला आहे. यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे श्रीसदस्यांचा मृत्यू झाला आहे.घटनेप्रकरणी शिंदे सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. नाना […]
-
भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना अजित पवारांचा पूर्णविराम…
आज कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता, उद्या विधानभवनातील कार्यालयात उपस्थित राहणार असल्याचं स्पष्टीकरण राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलं आहे. दरम्यान, अजित पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सातत्याने जोर धरत आहेत. त्यावर अजित पवारांनी ट्विटद्वारे आपली भूमिका स्पष्ट केलीय. सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. मी मुंबईतच आहे. उद्या, मंगळवार दि. १८ एप्रिल २०२३ रोजी […]










