- Letsupp »
- politics
राजकारण
- 1 year ago
- 1 year ago
- 1 year ago
-
आता काही लोक म्हणतील मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार.. मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंवर थेट वार
आपल्या पक्षाचे आजपर्यंत जे अध्यक्ष झाले ते सामान्य कार्यकर्ते आणि काहीच एकमेकांशी नातगोत नसलेला व्यक्ती अध्यक्ष झाला असंही
-
कृषिखातं खरंच ओसाड गावची पाटीलकी, पुरवण्या मागण्यातही डावलले?
Agriculture Department: तब्बल 57 हजार 509 कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या आहेत. त्यात कोणत्या विभागाला किती कोटी रुपये मिळू शकतो.
-
रविंद्र चव्हाणांची भाजपच्या प्रदेशाध्यपदी नियुक्ती; माईंड गेम खेळत भाजपच देणार शिंदेंना शह
New Maharashtra BJP President Ravindra Chavan: भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी… सध्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे आमदार रविंद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात सामावेश झाल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. रविंद्र चव्हाण हे डोंबिवलीचे चार वेळा आमदार राहिले असून, त्यांची निवड ही ठाणे जिल्ह्याच्या राजकीय ताकदीचं प्रतिक मानलं जात आहे. भाजपसाठी […]
-
‘चुकीची भूमिका घेऊ नये’, आमदार संग्राम जगताप आणि अजित पवारांची भेट; नेमकं काय घडलं?
MLA Sangram Jagtap Meet Ajit Pawar : हिंदुत्ववादी अजेंडा आणि विशिष्ट धर्म समुदाय याबाबत आमदार जगताप (Sangram Jagtap) यांच्या भूमिकेवरून राष्ट्रवादीमध्ये काहीशी नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान आमदार जगताप यांनी आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. तसेच आमच्या काय भावना आहे, आमची काय भूमिका आहे, याबाबत अजित पवारांशी बोलणं झालेलं […]
-
सरकारला नमवलं, तो विजय तुमचा! ठाकरे बंधूंचं भावनिक निवेदन सोशल मीडियावर
Thackeray Brothers Vijayi Melava On 5 July : आवाज मराठीचा ! मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं. कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं. आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत […]
-
“85 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांपेक्षा 25 हजार कोटींची कर्जमाफी द्या”
Rohit Pawar attack On Mahayuti government : आज राष्ट्रीय कृषी दिन (Farmers Loan Waiver) आहे, पण सत्ताधारी सरकार शेतकऱ्यांप्रती आपली जबाबदारी विसरलं आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे. ते म्हणाले, सरकारने अनेक आश्वासने दिली, पण एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस […]









