- Letsupp »
- politics
राजकारण
- 1 year ago
- 1 year ago
- 1 year ago
-
फरार बबन गित्तेच्या संपत्तीवर येणार टाच; बापू आंधळे प्रकरण पुन्हा समोर, पोलिसांकडून हालचालींना वेग
या प्रकरणात तपास पूर्ण करून पोलिसांनी दोषारोपपत्र अंबाजोगाई न्यायालयात दाखल केलेले आहे. बबन गित्तेच्या अटकेनंतर पुरवणी
-
सुरेश धसांनी मंत्री धनंजय मुंडेवर आरोप का केले? कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून मोठा गौप्यस्फोट, मांडवली…
Harshwardhan Sapkal On Suresh Dhas Dhananjay Munde meeting : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे पडसाद अजून शांत झाले नाहीत, तोच याप्रकरणात मोठी भूमिका घेणारे आमदार सुरेश धस यांनी यु-टर्न घेतल्याच्या चर्चांणा उधाण आलंय. भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) मागील दोन दिवसांत पुरते अडचणीत सापडले आहे. त्यांची बीडमध्ये धनंजय मुंडेंविरोधातील भूमिकाच संशयाच्या फेऱ्यात […]
-
अहिल्यानगरमध्ये कोतकरांना मोठा दणका! नेप्ती बाजार समितीवरून नाव हटवलं
Ahilyanagar Agricultural Produce Market Committee Name : अहिल्यानगर (Ahilyanagar) कृषी उत्पन्न बाजार समितीला काही दिवसांपूर्वी भानुदास कोतकर (Bhanudas Kotkar) यांचे नाव देण्यात आले होते. नामकरण सोहळ्यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला (Agricultural Market Committee) होता. विशेष म्हणजे यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार अरुण जगताप यांच्यासह […]
-
कुठलीही कॉम्प्रोमाईज नाही…, धस – मुंडे भेटीवर बावनकुळेंचा मोठा गौप्यस्फोट
Chandrashekhar Bawankule On Suresh Dhas : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे (Santosh Deshmukh Murder Case) गेल्या
-
शिवजन्मोत्सवानिमित्त ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव 2025’चं आयोजन, CM फडणवीस करणार उद्घाटन
CM Devendra Fadnavis will inaugurate Hindavi Swarajya Mahotsav 2025 : शिवनेरी किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य महोत्सव 2025 चं (Hindavi Swarajya Mahotsav 2025) आयोजन करण्यात आलंय. त्याचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली आहे. छत्रपती शिवरायांच्या 399 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य […]
-
जनाची नाहीतर मनाची तरी ठेवा, ज्यांनी मुख्यमंत्री केलं त्यांचाच अपमान करता; शिंदेंनी ठाकरेंना फटकारले
Eknath Shinde यांनी ठाकरेंना पुन्हा एकदा फटकारले ते म्हणाले ज्यांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं त्यांच्यावरही टीका. जनाची नाही मनाची तरी ठेवा.









