- Letsupp »
- politics
राजकारण
-
Congress मधील वाद विकोपाला; बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा
मुंबई : कॉंग्रेसमधील वाद आता विकोपाला गेला आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा (Resignation from the post of Legislative Group Leader)दिल्याची माहिती समोर आलीय. गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसमध्ये (congress) अंतर्गत वाद सुरु होता, त्यानंतर आज ही माहिती समोर आली आहे. ही कॉंग्रेससाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. नाशिक पदवीधर […]
-
Imtiaz Jalil यांची पवारांसह राजेश टोपेंवर जोरदार टीका; ‘साहेब, तुम्ही आणि तुमचे बाप…
राज्यात एकीकडे पिंपरी आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांचीही चर्चा सुरु आहे. एमआयएम (MIM) महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) सहभागी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात आरोप- प्रत्यारोप लावले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी एमआयएमविषयी केलेल्या विधानावरून राष्ट्रवादी विरुद्ध एमआयएम असा कलगीतुरा चालू झाल्याचं पाहायला […]
-
कसब्यात महाविकास आघाडी सुसाट… चिंचवडमधील तिढा मात्र सुटेना
विष्णू सानप, लेट्सअप प्रतिनिधी पिंपरी : भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्त टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर भाजप तथा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रणनिती आखायला सुरुवात केली आहे. भाजपकडून चिंचवड आणि कसब्यातील उमेदवारांची घोषणा देखील करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून […]
-
“Satyajeet Tambe भाजपमध्ये आले तर नक्कीच फायदा होईल,” गिरीश महाजनांचे सुचक वक्तव्य
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी सत्यजीत तांबेंच्या बाबत मोठे विधान केले आहे. तांबे भाजपमध्ये आले तर पक्षाला त्याचा नक्कीच फायदा होईल, असे महाजन म्हणाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात एका भूमीपुजनाच्या कार्यक्रमाला आले असताना बोलत होते. तांबे सध्या काँग्रेसमध्ये नसून अपक्ष असल्याचे त्यांनी स्वत: च सांगितल्याचे महाजनांनी म्हटले आहे. हा […]
-
Jitendra Awhad : ‘…त्याउलट महाराज होते म्हणून त्यांचे नाव उरले’, दानवेंनी फटकारले
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यांच्या या विधानावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी आव्हाडांना फटकारले आहे. आव्हाडांचे विधान चुकीचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्थान महाराष्ट्रात वेगळे आहे. त्यांचे स्थान कोणीही घेऊ शकत […]
-
Jayant Patil यांच्या मुलाची राजकारणात अधिकृत एन्ट्री; ‘या’ पदावर नेमणूक
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मुलाचा आज राजकारणात अधिकृतपणे प्रवेश झाला आहे. मागील काही काळापासून प्रतीक पाटील राजकारणात सक्रिय होणार याची चर्चा होती, याच या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. प्रतीक पाटील यांची राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी प्रतीक पाटील यांचा शाही विवाह सोहळा पार पडला होता. उद्योगपती […]










