पवित्र दसरा मेळाव्याची आगळी वेगळी परंपरा आहे. मुंडे साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवली त्यानंतर भगिनी पंकजा मुंडे यांनी सुरू ठेवली.
मी कुणाला घाबरत नाही, महाराष्ट्रातील कानोकोपऱ्यात दौऱ्याला येणार आहे. आपल्याला आपला डाव खेळायचा. - पंकजा मुंडे
या ताकदीनं आपण एकत्र येणार असं वाटलं नव्हतं. दु:खातून सुखाकडे जायचं आहे. या समुदायावर संस्कार आहेत. ते कधी मग्रुरीने वागत नाहीत.
मराठा समाज कधीच कुणावर अन्याय करत नाही. तो कायम सर्वांना सोबत घेऊन चालतो. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
गतवेळी अशोकराव मानेंना ऐनवेळी उमेदवारी दिली. काही अडचणीमुळे अनेकांनी सहकार्य केले नाही. त्यामुळे निसटता पराभव झाला. पाच वर्षांत अशोकराव माने
ऊसतोड कामगारांच्या झोपडी व साहित्याला 10 हजारांचे, वैयक्तिक अपघातात उपचारासाठी 50 हजार रुपयांचं, लहान बैलजोडी मृत झाल्यास 75 हजार