विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघीडीतील अनेक आमदार फुटल्याची चर्चा आहे. दरम्यान, ठाकेर आणि पवार गटातही एकमत नसल्याचं समोर आलं आहे.
मोठी बातमी समोर येत आहे. कालच जोरदार टीका केल्यानंतर आज छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.
जरांगे पाटील यांनी आता देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा पिच्छा सोडा आणि बारामतीच्या दिशेने मोर्चा वळववा.
कोणते सरकार आले तरी कुणाच्या आरक्षणातून कुणाला आरक्षण देण्याचे अधिकार कोणत्या सरकारला नाही. मी जबाबदारीने सांगतो.
Abdul Sattar : लोकसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर आता संपूर्ण राज्याचे लक्ष आगामी विधानसभा निवडणुकीवर लागले आहे. आगामी विधानसभा
सुप्रिया सुळे म्हणाल्या, सीडीआर काढून बघू ना, कुणी कुणाला फोन केला. त्या बैठकीबाबत आम्ही प्रस्ताव मागितला होता. त्यासाठी मी स्वतः बोलले होते.