Dcm Devendra Fadnvis : अधिवेशनात विरोधकांसाठी पान सुपारी ठेवली तरच ते येणार असल्याची टोलेबाजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dcm Devendra Fadnvis) यांनी केली आहे. दरम्यान, उद्यापासून विधीमंडळाच हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. या अधिवेशनातील चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याचं पत्र विरोधकांकडून देण्यात आलं आहे. त्यानंतर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच फडणवीसांनी जोरदार बॅटिंग केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांची शिकवणीच […]
मुंबई : उद्यापासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session of the Legislature) सुरू होत आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून जोरदार वादावादी होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हेही सभागृहात दिसणार आहेत. सध्या मलिक वैद्यकीय कारणांमुळे अंतरिम जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी मलिक […]
Uddhav Thackeray : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Winter Assembly Session)उद्यापासून (दि.7) नागपूरमध्ये(Nagpur) सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena Thackeray group)शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारला घेरण्यासाठी प्लॅन तयार करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना पाच मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न, मुंबईमधील (Mumbai)सर्वसामान्यांचे प्रश्न विचारण्याच्या सूचना माजी […]
Kanhaiya Kumar : आधी जात लपवावी लागत होती आता खासदार होण्यासाठी दलित होतात, या शब्दांत काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार (Kanhaiya Kumar) यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज अमरावतीत बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केलं आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमाला कन्हैय्या कुमार […]
Chhagan Bhujbal : मला वाटतं आता बाकीच्या गोष्टी करण्याची काही गरज नाही. सगळेच मराठा समाजाचे लोक कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत आणि ओबीसीत येत आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात मराठा शिल्लकच राहणार नाही. सगळेच कुणबी होणार आहेत. त्यामुळे आता बाकीच्या उपायांची गरजच राहणार नाही असं मला वाटतं. तु्म्ही क्युरेटिव्ह पिटीशन करा किंवा आणखी एखादं बिल आणा पण […]
Dhananjay Munde : राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर पंकजा मुंडे आणि माझा राजकीय संघर्ष संपला असल्याचं मोठं विधान कृषिमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी केलं आहे. दरम्यान, काल राज्य सरकारचा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम परळीत पार पडला. या कार्यक्रमाच्या मंचावर भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) आणि कृषिमंत्री एकत्र पाहायला मिळाले आहेत. या कार्यक्रमानंतर आज धनंजय मुंडे यांनी […]