Manoj Jarange Patil Maratha Aandolan Mumbai : मराठा आरक्षणाचा (Maratha Aandolan) प्रश्न पुन्हा पेटला असून, गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आंदोलनाचा नवा टप्पा सुरू झाला आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) अंतरवाली सराटी येथून महादेवाचे दर्शन घेऊन आणि गणपती बाप्पाची आरती करून मुंबईकडे कूच केली. हायकोर्टाने मुंबईत मोर्चासाठी (Mumbai Morcha) परवानगी नाकारली […]
तुम्ही समाजाची अडवणूक करू नका, मी मुंबईत येतोय, तुम्ही माझ्यावर गोळ्या घाला, मी मरायला तयार आहे, पण मी मागे हटणार नाही
आपल्याला परवानगी नाकारली जाते, देव-देवतांच्या नावाखाली अडवणूक केली जातेय. आम्हीही हिंदू आहोत. पण हिंदू देवांच्या नावाखाली आमचीच अडवणूक का?
जरांगे आज (दि.27 ऑगस्ट) रोजी सकाळी 10 वाजता जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे मोर्चा घेऊन निघणार आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या एक्स या समाजमाध्यमावर एक पोस्ट केली आहे. उच्च न्यायालयाच्या निकाल आल्यानंतर त्यांनी या पोस्टच्या
तो पापड्या मला श्वान म्हणतो, अरे श्वान तुझ्या ***ला चावल्यावर चावल्यावर तुझी काय हालत होईल, हे तुला कळणारपण नाही, असं हाके म्हणाले.