BJP Banners Before Manoj Jarange Patil Reached Mumbai : मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मुंबईकडे मोर्चात आहेत. काल अंतरवाली सराटीतून सुरू झालेल्या मोर्चाने आता शिवनेरीवर प्रवेश केला आहे. त्यांनी आझाद मैदानात आंदोलन करण्याची तयारी दर्शवली (Mumbai Morcha) असून, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले […]
Heavy Rain Alert In Maharashtra : राज्यात आज पुन्हा पावसाची (Heavy Rain) ताकद वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार (Indian Meteorological Department) राज्यातील बहुतांश भागात आज पावसाच्या सरी बरसण्याची (Maharashtra Rain) अपेक्षा आहे. मध्य महाराष्ट्रात ऑरेन्ज अलर्ट मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील घाटमाथा, सातारा जिल्ह्यातील घाटमाथा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यास ऑरेन्ज अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी […]
Manoj Jarange Patil On Shivneri : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) काल (27 ऑगस्ट) अंतरवाली सराटीतून मुंबईकडे (Maratha reservation) रवाना झाले. आता ते शिवनेरी येथे दाखल झाले असून रात्री दोन वाजता पारनेरमध्येही त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. हजारो मराठा बांधवांच्या उपस्थितीत मनोज जरांगे (Mumbai Morcha) आरक्षणासाठी […]
Four Naxalites Killed In Gadchiroli: गडचिरोलीत (Gadchiroli) भीषण चकमक झाली आहे. 25 ऑगस्ट 2025 रोजी गडचिरोली–नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात सुमारे आठ तास चाललेल्या चकमकीनंतर 4 जहाल माओवादी (1 पुरुष आणि 3 महिला) ठार (Naxalites Killed) झाले आहेत. घटनास्थळावरून आधुनिक शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadnavis) […]
Manoj Jarange Patil Entered In Ahilyanagar : मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला आज नव्या उंचीवर नेण्यात आले आहे. आंतरवली सराटी येथून मुंबईकडे रवाना झालेले मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे गुरूवारी मध्यरात्री नगर जिल्ह्यात दाखल झाले. याच वेळी महावितरणच्या (Ahilyanagar) गलथान कारभाराने आंदोलकांचा संताप उफाळून […]
मराठा आरक्षण लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील दोन वर्षापासून रस्त्यावरचा लढा देत आहेत. ते आता पुन्हा एकदा मुंबईकडे निघाले आहेत.