Eknath Shinde : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळात (Budget Session) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जोरदार फटकेबाजी केली. शिंदे-फडणवीस सरकार लवकरच पडणार असल्याच्या ज्या वावड्या विरोधकांकडून उठवल्या जात आहेत. त्याचाही समाचार घेतला. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही सरकार पडणार असल्याचे सभागृहातच सांगितले होते. त्यावरही मुख्यमंत्री शिंदे यांनी भाष्य केले. शिंदे म्हणाले, ‘आरोप करतानाही काहीतरी […]
अहमदनगर : अण्णा लष्करे हत्याच्या गुन्ह्यामधील आरोपींनी छञपती संभाजीनगरच्या खंडपीठात दाखल केलेल्या चार अपिलांची एकत्रित सुनावणी घेवून राजू जहागिरदारसह सहा पैकी पाच आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालय यांनी दिलेली सश्रम कारावास व जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवत एका आरोपीची निर्दोष मुक्त केली. याबाबत माहिती अशी की,सुनील उर्फ अण्णा लष्करे यांच्या १८ मे २०११ रोजी झालेल्या हत्याच्या […]
मुंबई : आता कुठेतरी राजकारणाच्या (Politics)पलिकडे जाऊन पाहण्याची गरज आहे. हे सरकार आल्यानंतर काही गोष्टी घडल्या आहेत. पण कोणालाही धरुन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाहीत, आणि होणारही नाही. अनेकवेळा महाराष्ट्राची (Maharashtra)चर्चा होत असते. कायदा सुव्यवस्थेची (Law and order)चर्चा ही आकडेवारीवरुन व्हावी. कारण आकडेवारी आपल्याला मांडता येते. मुळात सुरक्षितता महत्वाची असते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra […]
Eknath Shinde : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. राहुल गांधींच्या शिक्षेचे त्यांनी समर्थन केले. ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल यांनी एकदा तरी अंदमानातल्या सेल्युलर जेलमध्ये जाऊन रहावे म्हणजे त्यांना कळेल की त्यांनी किती यातना सहन केल्या.’ ‘राहुल गांधी म्हणतात आज लोकशाही धोक्यात आली. पण […]
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज सभागृहात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधत कडाडून टीका केली आहे. विरोधकांकडून उपस्थित केला जाणारा दिल्ली दौऱ्यावरून शिंदे म्हणाले, मी सामान्य कार्यकर्ता आहे म्हणून मी लोकांमध्ये जातो. मी एक सामान्य कार्यकर्ता असून कार्यकर्ताच राहणार. सत्तेची हवा कधीही माझ्या डोक्यात जाणार नाही. तसेच माझं नाव […]
मुंबई : मुंबईच्या विकासाचं गेल्या अडीच वर्षे अहंकारामुळे रखडलं होतं. आता विकासाचं विमान चांगलंच भरारी घेतं आहे, कारण गतीमान सरकार आलं. काही व्यक्तींच्या अहंकारामुळे बुलेट ट्रेन रखडली, मुंबईचा विकास रखडला होता (Maharashtra Politics) असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आज आपण […]