अमरावती : अमरावतीत नुकताच शिवजयंती (Shiv Jayanti) निमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडचे संघटक – शिवव्याख्याते तुषार उमाळे (Tushar Umale) आणि भाजप खासदार अनिल बोंडे (BJP MP Anil Bonde) यांच्यात चांगलीच बाचाबाची झाल्याचं समोर आलं आहे. यावेळी बोंडेनी उमाळेंना तू मूर्ख आहेस का? असं विचारलं. त्यावर तुषार उमाळे देखील भडकले […]
मुंबई : जालन्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रजासत्ताकदिनी लोकशाहीवर भाषण करणारा भुऱ्या उर्फ कार्तिक वजीरच्या (Karthik Wazir) डोळ्याची तपासणी करण्यात आली आहे. भुऱ्याच्या अफलातून भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला होता. त्यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी त्याचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. जालना दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) देखील देखील भुऱ्याची भेट घेऊन त्याचं कौतुक केलं […]
मुंबई : घडलेल्या प्रकाराबाबत आम्ही सोनू निगम आणि त्यांच्या त्यांच्या टीमची माफी मागितलीय, आता या विषयावर राजकारण करणाऱ्या कोणत्याही वृत्तांवर विश्वास ठेऊ नका, असं स्पष्टीकरण शिवसेना आमदार प्रकाश फातर्पेकर यांची मुलगी सुप्रदा फातर्पेकर यांनी ट्विटद्वारे आवाहन केलंय. Shri Sonu Nigam is unhurt. On behalf of the organisation team, we have officially apologised to Sonu sir […]
पुणे : राज्यात मंगळवारपासून (दि. 21) बारावी बोर्डाची (HSC Exam) परीक्षा सुरु झाली आहे. कोविडनंतर यंदा प्रथमच १०० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होत आहे. राज्यातील 3 हजार 195 केंद्रावर ही परीक्षा आयोजित करण्यात आली असून राज्यात जवळपास साडेचौदा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी (English Paper) विषयात गंभीर चूक […]
बुलढाणा : शेतकऱ्यांची चळवळ दाबण्याची आणि मला संपवण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील काही सत्ताधारी नेत्यांकडून केला जात असल्याचा गौप्यस्फोट शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. तुपकर आज पत्रकार परिषदेत बोलत होते. तुपकर बोलताना म्हणाले, विविध मागण्यांसाठी सुरु असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील काही सत्ताधारी नेत्यांकडून केला जात आहे. राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरुन काही पोलिसांनी शेतकऱ्यांची […]
पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) नवीन अभ्यासक्रम आतापासून लागू न करता २०२५ पसून लागू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्याविरोधात विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. प्रामुख्याने नवीन अभ्यासक्रम (New Syllabus) २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी विद्यार्थी सातत्याने मागणी करत आहे. त्यासाठी आंदोलन देखील करत आहे. मात्र, याबाबत केवळ आश्वासन दिले जात आहे. अद्याप […]