पुणे : शिवनेरी गडावर भगवा ध्वज असावा, अशी केंद्र आणि राज्य (Central And State Government)सरकारकडं बऱ्याचदा मागणी केली आहे. परंतु आजपर्यंत भगवा ध्वज न लावल्यानं शासकीय शिवजन्मोत्सवावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe)यांनी बहिष्कार टाकलाय. अमोल कोल्हे म्हणाले की, शिवजयंती साजरी करणारच आहोत, पण किल्ले शिवनेरीच्या शासकीय शिवजन्मोत्सवावर बहिष्कार टाकला आहे. शिवनेरी किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा […]
राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)सुरू आहे. आज तिसऱ्या दिवशी शिंदे (Eknath Shinde) गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. शिंदे व ठाकरे गटाच्या वकिलांत जोरदार खडाजंगी उडाली. लोकांना विकत घेऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पाडले असा युक्तिवाद कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनी केला. गुवाहाटीत बसून महाराष्ट्रातील सरकारसंदर्भात निर्णय घेतला जाऊ शकत नाही. आमदार विलीन झाले […]
मुंबई : राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र म्हणून ओळख असलेल्या सामनातून ( Saamna )जोरदार टीका करण्यात आली आहे. केंद्र (Central Government)आणि भाजपशासित राज्यांकडून महाराष्ट्राचे उद्योग, अर्थकारण, पाणी आणि बरेच काही पळविण्याचे प्रकार या कटकारस्थानाचाच भाग असल्याचं म्हटलंय. आता तर त्यांनी आमचे देवही पळविले, असंही सामनातून म्हटलंय. आज सामनात म्हटलंय की, महाराष्ट्रात मिंधे […]
औरंगाबाद – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची आज सलग तिसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाकडून आज महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंह युक्तिवाद करत आहेत. जेठमलानी यांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. यावेळी त्यांनी म्हटले, की शिंदे गटात गेलेल्या ३४ आमदारांना जीवाची भीती होती. नऊ दिवसात सर्व घडामोडी घडल्या. अपात्रतेची नोटीस 22 जून रोजी नाकारण्यात […]
मुंबई – शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) शहरांचे नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या दरम्यान या दोन्ही शहरांची नावे बदलण्यासंदर्भात केंद्र सरकारने न्यायालयात महत्वाची माहिती दिली.उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’ करण्यास हरकत नाही. तसेच औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्याबाबत विचार सुरू आहे, असे उत्तर केंद्र सरकारने दिले. […]
ठाणे : एखाद्याच्या कुटुंबाबद्दल इतकं वाईट बोलून षडयंत्र रचणं, कुणा बाबाचं नाव घेऊन पैशांच्या आणि जमिनीच्या व्यवहाराबद्दल बोललं गेलंय. एखाद्या डॉनप्रमाणं आयुक्त त्या ऑडिओ क्लिपमध्ये बोलत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra Awhad) यांच्या पत्नी ऋता आव्हाड (Ruta Awhad)यांनी केलाय. त्या तथाकथित व्हायरल ऑडिओ क्लिपमधला आवाज हा ठाणे महानगरपालिकेचे अतिक्रमण […]